
श्रीमती कविता शेट्ये (श्री. रामानंद परब यांच्या सासूबाई) : ‘आता माझ्या मनात येणारे विचार न्यून झाले आहेत. मला आता घरी जाण्याची इच्छा होत नाही.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : छानच आहे ना ! इथेच रहा !
श्रीमती कविता शेट्ये : ‘मी एवढे प्रयत्न करते, तरीही माझी आध्यात्मिक प्रगती अजून का होत नाही ?’, असा विचार माझ्या मनात येतो.

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : असा विचार करायचा नाही. ‘शाळेतील मुलांनी परीक्षेत कितवा क्रमांक येणार ?’, याचा विचार करायचा नसतो, तसेच हे आहे. साधनेत तुम्ही पुढे जाणार. उत्तरदायी साधक सांगतात, त्याप्रमाणे साधना करता ना ?
श्रीमती कविता शेट्ये : हो.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले : हा. आता तुमचे दायित्व नाही. तुम्ही जराही विचार करू नका. उत्तरदायी साधक सांगतील, त्याप्रमाणे करत रहा आणि साधनेत पुढे जा. हे (श्री. रामानंद परब, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ४३ वर्षे) कसे साधनेत पुढे जात आहेत, तसेच पुढे जायचे.’
तथाकथित बुद्धीप्रामाण्यवादी !
सुख-दुःख
रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात बसून नामजप करत असतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
मोक्षनगरी अयोध्येत मृत्यू होण्याचे भाग्य लाभलेल्या नागपूर येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. जयश्री श्रीकांत क्षीरसागर (वय ७१ वर्षे) यांच्या कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी भक्तीसत्संगात केलेल्या मार्गदर्शनानुसार कृती केल्यामुळे साधकांमध्ये झालेले पालट !
गुरुकृपायोगानुसार साधनेच्या अंतर्गत ‘अहं-निर्मूलन प्रक्रिया’ आणि कला !