नामजपाचे महत्त्व !

प.पू. स्वामी वरदानंद भारती

नामस्मरणाने आपत्ती येतच नाहीत, असे नाही, तर ‘आपत्ती बाधत नाही.’ आपत्ती न येणे आणि आपत्ती न बाधणे, यांत आकाशपाताळाचे अंतर आहे. आपत्ती येणे – न येणे, हे दैवाधीन आहे; पण आपत्ती न बाधणे, हे माणसाच्या स्वाधीनचे आहे.’

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘मनोबोध’)