
मोडनिंब (जिल्हा सोलापूर) – ‘प्रस्तावित ‘शक्तीपीठ महामार्गा’साठी शेतकर्यांनी एक इंचही भूमी देऊ नये. सरकार आपली शेती कह्यात घेणार आहे. शेती संपली, तर आपण काय भीक मागणार का? त्यामुळे सर्वेक्षणासाठी येणार्या यंत्रणेला पळवून लावा’, असे आवाहन ‘शेतकरी संघटने’चे राजू शेट्टी यांनी केले. ते ‘शक्तीपीठ महामार्गा’च्या विरोधात सोलापूर-पुणे महामार्गावर अरण (ता. माढा) येथे ‘रस्ता बंद’ आंदोलनाच्या वेळी बोलत होते.
राजू शेट्टी म्हणाले, ‘‘या महामार्गामुळे महाराष्ट्रातील देवस्थाने जोडणार, शेतकर्यांना पैसे मिळणार या सरकारच्या भूलथापांना भुलू नका. ४० सहस्र रुपयांचा हा महामार्ग १ लाख कोटींवर गेला आहे. या महामार्गाला आम्ही कोल्हापूर येथून विरोध केल्याने हा महामार्ग तुमच्यावर लादला जात आहे.’’
‘लव्ह जिहाद’च्या आंतरराष्ट्रीय षड्यंत्राच्या प्रकरणी १४ जणांविरुद्ध दोषारोपपत्र सादर !
पनवेल येथील ७ गायींच्या मृत्यू प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
मयंक लोहार हत्याप्रकरणी सरकार विधानसभेत निवेदन करणार !
केरळ : अल्पवयीन मुलांना मारहाण करणार्या ख्रिस्ती पाद्रीविरुद्ध संतप्त नागरिक रस्त्यावर !
गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथे डॉक्टर नदीमने कापली रुग्णाची चुकीची नस !
हिंदुत्वनिष्ठांच्या सतर्कतेमुळे संशयास्पदरित्या फिरणारे ३ काश्मिरी मुसलमान पोलिसांच्या कह्यात