
वार आणि दिनांक : रविवार, १० मे २०२६
वेळ : सायंकाळी ५ वाजता
दिंडीचा मार्ग : मिरजकर तिकटीपासून खरी कॉर्नर, महाद्वार रोड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा (शिवतीर्थ), कोल्हापूर.
संपर्क क्रमांक : ९४२२५८२८०२
‘रामराज्य निर्माण अभियाना’च्या अंतर्गत हिंदु एकता दिंडीत सहभागी होऊन धर्मकर्तव्य बजावा !
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !
अलीकडचा इतिहास आणि मागमागचे ते पुराण म्हणून ‘इतिहास-पुराणेषु’ हा शब्दप्रयोग रूढ असणे !
आपत्काळात जीवित रहाण्यासाठी साधना करणे महत्त्वाचे !