संग्रह – निरर्थकता

 

समाधान, आनंद, सुख ही मानसिक अवस्था आहे. ते आपण किती बाह्य गोष्टींची साठवण किंवा संग्रह केला यांवर अवलंबून नाही. एखाद्या व्यक्तीकडे सर्व जगाचे स्वामित्व असले, तरी तो असमाधानी असू शकेल. सुखी आणि आनंदी नसेल. त्याच्याच तुलनेत एखादा निष्कांचन (निर्धन), निर्धन, सामान्य माणूस हा जगात सुखी आनंदी असेल; कारण ही मानसिक अवस्था आहे.

– श्री. एम्.एस्.एम्. शर्मा

(साभार : जगद्गुरु श्री श्री चंद्रशेखर भारती यांची ‘सुवर्ण वचने’)