
कोल्हापूर – शहर आणि परिसरात जयंती नदीसह शहरातील विविध नाल्यांमधून वाहून आलेला ५० टनांहून अधिक कचरा राजाराम बंधार्यात अडकला आहे. गेल्या २ दिवसांपासून शहरात झालेल्या अवेळी पावसाने नाले दुथडी भरून वाहू लागले आणि त्याच समवेत असलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, चपला, थर्माकोल, टायर, गाद्या, तसेच अन्य वस्तू असा कचरा मोठ्या प्रमाणात नदीपात्रात आला आहे. या कचर्याचा २ फुटांपेक्षा अधिक थर राजाराम बंधार्याजवळ साचला आहे. या कचर्यामुळे पंचगंगा नदीचे पाणी काळपट झाले असून त्याला दुर्गंध येत आहे.
प्रदूषण मंडळाचे अधिकारी आणि महापालिकेचे प्रशासकीय अधिकारी काय करत आहेत ? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
संपादकीय भूमिकाप्रत्येक वेळी गणेशोत्सवात श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते म्हणून कांगावा करणारे साम्यवादी-पुरोगामी, अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आता कुठे आहेत ? |
सनातन धर्मासाठी हिंदु जनजागृती समितीसमवेत कार्य करीन ! – पू. स्वामी भक्ती प्रकाशजी महाराज
डोंबिवली येथे ‘महावितरण’चा खांब कोसळून २ दुचाकींची हानी !
तावडे हॉटेल परिसरातील २३ अनधिकृत बांधकामे तोडली : महापालिकेची कारवाई
मदरशातील अल्पवयीन मुलांवर अनैसर्गिक अत्याचार; शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंद
६०० दशलक्ष लिटर सांडपाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे पुणे शहरातील नद्या प्रदूषणाच्या विळख्यात !
आदिवासींच्या घरांच्या बांधकामाला मुसलमानांचा विरोध : पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर काम चालू