
मुंबई, १२ मार्च (वार्ता.) – बिष्णोई टोळीने २ कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचे खोटे वृत्त देऊन स्वत:ची अपकीर्ती केल्याप्रकरणी भाजपचे अकोट येथील आमदार प्रकाश भारसाकळे यांनी १२ मार्च या दिवशी विधानसभेत पत्रकारांच्या विरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त्यावर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या प्रकरणी अन्वेषण करून कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
पत्रकार रवीराज मोरे, ‘एबीपी माझा’चे उमेश अलोणे, ‘साम टीव्ही’चे अक्षय गवळी आणि ‘महाव्हॉईस’चे संजय आठवले यांच्या विरोधात आमदार प्रकाश भारसाकळे यांनी हक्कभंग मांडला. बिष्णोई टोळीचे शुभम् लोणकर यांनी भाजपच्या शहराध्यक्षांना दूरभाष करून पैशांची मागणी केल्याचा उल्लेख वृत्तामध्ये करण्यात आला होता.
थोडक्यात महत्त्वाचे : ०६.०६.२०२६
‘श्री महालक्ष्मीदेवी मंदिर परिसर विकास आराखड्या’तील १३६ जागांचे सर्वेक्षण पूर्ण ! – डॉ. विजय राठोड, जिल्हाधिकारी, कोल्हापूर
हिंजवडी ‘आयटी पार्क’ मधील ‘थिंकटेक इंडिया’ आस्थापन रातोरात बंद !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
श्री महालक्ष्मीदेवी मंदिरासह परिसरातील गड-दुर्ग यांना एकत्र करून ‘टुरिस्ट सर्किट’ करणार ! – शंभूराज देसाई, खनिजकर्ममंत्री
महिला पर्यटकांचे व्हिडिओ काढणार्याला अटक