
‘जसे संसार आणि प्रपंच यांत समर्पण, तसेच परमार्थ, अध्यात्म आणि आदर्श यांवर पूर्ण समर्पण असेल, तरच यशाची आशा आहे. यशाची गुरुकिल्ली श्रद्धा आणि समर्पण असते. यशाचे मापही श्रद्धा आणि समर्पणाच्या उत्कटतेवर अवलंबून आहे. जशी श्रद्धा, तसे तितकेच त्याचे फळ. ब्रह्मप्राप्ती हे श्रेष्ठतम अंतिम साध्य आहे. त्याचे मोलही तसेच आहे ! तिथे पूर्ण श्रद्धा, समर्पण हवे. अणूमात्र उणे नको.’
– गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी
(साभार : मासिक ‘घनगर्जित’, डिसेंबर २०२२)
चांगल्यात चांगले कार्य करण्यासाठी अहं न्यून असण्याचे महत्त्व !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
प्रार्थना करण्यामागील गर्भितार्थ !
निःस्वार्थ प्रेम करा !