
१. ‘अद्वैताचे तत्त्वज्ञान’ हे सामान्य माणसाच्या विचाराच्या पलीकडील स्तरावरचे आहे. ते मान्यता पावण्यास अनेक जन्म जायला लागतील.
२. अद्वैताची संकल्पना सहजपणे मांडणे अशक्यच आहे; कारण त्याचे स्वरूप वस्तू रूपाने वर्णनातीत आणि शब्दातीत, मानसिक अन् कल्पनातीत आहे; पण तो एक अनुभव, अनुभूती या सार्यांच्या पलीकडेच आहे. मला जर गोडी म्हणजे काय, हे ठाऊक नसेल, तर आपण केवळ वर्णन करून ‘गोड चव म्हणजे काय ?’, हे समजावून देऊ शकाल काय ?
३. अद्वैत संकल्पना शब्दातीत आहे; कारण ती मानसिक स्तरावर किंवा पंचेंद्रिये स्तराच्या पलीकडील असून ते अनुभवायचेच असते.
(साभार : जगद्गुरु श्री श्री चंद्रशेखर भारती यांची ‘सुवर्ण वचने’)
‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’त मोठा घोटाळा होऊनही प्रशासनाला तो कळत का नाही ?
हत्तींपासून जनतेचे रक्षण करू न शकणारे प्रशासन राज्य करण्याच्या लायकीचे आहे का ?
यंदा गोव्यासह संपूर्ण देशात सरासरीपेक्षा अल्प पाऊस पडणार असल्याने प्रशासन यावर उपाय म्हणून काय करत आहे ? हे त्यांनी सांगितले पाहिजे !
धर्मस्वातंत्र्याचा संकोच करण्याचा अधिकार प्रशासनाला आहे !
सामाजिक आणि राष्ट्रीय लाभाच्या अनुषंगाने हिंदूंची उदासीनता !
‘बहुजन हिताय बहुजन सुखाय’ यांसाठी आत्मबलीदान करावेच लागेल !