केदारनाथ येथे आदि शंकराचार्य यांच्या मूर्तीची स्थापना केल्याविषयी नवी देहली येथील निवृत्त कर्नल अशोक किणी यांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी व्यक्त केली कृतज्ञता !

आता आदि शंकराचार्य यांची मूर्ती स्थापन झाल्यावर निवृत्त कर्नल अशोक किणी यांनी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांना संदेश पाठवला होता.

यजमानांच्या आजारपणाच्या कालावधीत त्यांची सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

ऑक्टोबर २०२० मध्ये सौ. समिधा पालशेतकर यांचे पती श्री. संजय पालशेतकर यांच्या मेंदूचे शस्त्रकर्म झाले. त्यांच्या रुग्णाईत स्थितीमध्ये त्यांना साहाय्य करत असतांना सौ. समिधा यांना शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली ‘स्वभावदोष आणि अहं निर्मूलन प्रक्रिया’ अन् श्रीकृष्णाने ‘भगवद्गीते’तून अर्जुनाला ‘शत्रूंशी कसे लढायचे ?’ याविषयी केलेला उपदेश यांतील साम्य

आपल्या अंतर्मनातील कौरवरूपी स्वभावदोष आणि अहं गुरुच नष्ट करतात. आपल्याला क्रियमाण वापरून केवळ मनापासून प्रयत्न करायचे आहेत.

ईश्वराकडून थेट मार्गदर्शन ग्रहण करण्याची क्षमता असल्याने ईश्वरी राज्य पुढे चालवू शकणारी सनातन संस्थेतील दैवी बालके !

वाचा नवे सदर : ‘सनातनच्या दैवी बालकांची अलौकिक गुणवैशिष्ट्ये’

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाका, जन्म आहे तुमचा जगत् कल्याणासाठी ।

सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ग्रंथांशी संबंधित सेवा करणार्‍या साधकांनी लिहिलेली कविता पुढे दिली आहे.

भारतातील बहुसंख्य समाजाची दु:स्थिती !

‘स्वातंत्र्यपूर्व काळात पाश्चात्त्य देशांचा प्रभाव पडलेले नेते आणि तथाकथित समाजसुधारक यांनी सत्त्वगुणप्रधान हिंदु संस्कृतीला डावलून रज-तमप्रधान पाश्चात्त्य संस्कृतीचा भारतात प्रसार केला . . . आज बहुसंख्य समाज साधना न करणारा आणि रज-तमप्रधान झाला. परिणामी भ्रष्टाचार, गुन्हेगारी, गरिबी अशा सर्वच स्तरांवर देश रसातळाला गेला आहे !’

‘सतत इतरांसाठी झटणे’, हा स्थायीभाव असलेले आणि सर्वांगांनी परिपूर्ण जीवन जगणारे पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी !

पू. सदाशिव परांजपेआजोबा आणि पू. (सौ.) शैलजा परांजपेआजी यांच्याशी सहज बोलण्यातून साधिकेच्या अल्पमतीला जाणवलेली त्यांची काही गुणवैशिष्ट्ये देत आहोत.

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची अमृतवचने

‘सेवा करतांना एखादी चूक झाल्यावर त्यासाठी लगेच क्षमायाचना करणे, प्रायश्चित्त घेणे आणि ती चूक पुन्हा न होण्यासाठी तळमळीने प्रयत्न करणे’, हीच खरी ‘देवपूजा’ आहे.

खडतर प्रारब्ध सोसतांना केवळ परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून साधना करत सनातनच्या सद्गुरुपदी विराजमान झालेल्या सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव !

मार्गशीर्ष शुक्ल पक्ष सप्तमी (१०.१२.२०२१) या दिवशी सनातनच्या सद्गुरु (कै.) सौ. आशालता सखदेव यांची जयंती झाली. त्यानिमित्ताने…

‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे जीवनाला योग्य दिशा मिळाली’, असा भाव असलेले बेंगळुरू येथील श्री. नागराज निंगप्पा !

श्री. नागराज निंगप्पा यांच्याकडून ‘नेटवर्किंग’ (संगणकांची आंतर जोडणी) सेवा शिकतांना आणि ते रामनाथी आश्रमात आल्यावर त्यांची साधकाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.