श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या १ सहस्र ४४७ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास संमती !

श्री महालक्ष्मीदेवी मंदिराच्या १ सहस्र ४४७ कोटी रुपयांच्या सुधारित आराखड्यास जिल्हास्तरीय समितीने संमती दिली आहे. महापालिकेचा आराखडा आणि प्राधिकरणाच्या अंतर्गत आराखडा या दोन्हींमध्ये …

(म्हणे) ‘मंदिरात सरकारी पुजारी म्हणून स्त्रियांची नेमणूक करा !’- संवाद गोलमेज परिषदेत ठराव

अन्य धर्मियांच्या प्रार्थनास्थळांमध्ये महिलांना प्रवेश मिळवून देण्याविषयीचे वक्तव्य करण्याचे धाडस ‘संवाद गोलमेज परिषदे’चे पदाधिकारी-कार्यकर्ते यांच्यामध्ये आहे का ?

पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. मुख्यमंत्री शिंदे कोल्हापूर दौर्‍यावर आले असता ही भेट झाली. या प्रसंगी शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, तसेच अन्य उपस्थित होते.

वेळप्रसंगी १४ गावांतील जनतेला घेऊन जीवन प्राधिकरणाच्या विरोधात आंदोलन ! – राजू यादव

सातारा ते कागल सहापदरीकरणाचे काम चालू असून कागल ते कणेरीवाडी, गोकुळ शिरगाव, उजळाईवाडी, उंचगाव या रस्त्यावर खोदाईचे काम चालू असून गांधीनगर जीवन प्राधिकरण नळ पाणीयोजनेच्या वाहिनीस गळती लागली आहे.

कोल्हापूर विमानतळाच्या नूतन प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्यप्रणालीद्वारे लोकार्पण !

देशात ७ राज्ये, केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९ सहस्र ८०० कोटी रुपयांहून अधिक व्यय करून १५ विमानतळ प्रकल्प उभारण्यात आले आहेत.

नागरिकांकडून पैशांची मागणी करणार्‍या ‘ऑपरेटर’वर कारवाई न केल्यास आंदोलन करू ! – शंभुराज काटकर, उपजिल्हाप्रमुख, ठाकरे गट

या प्रकरणी प्रशासन काय कारवाई करणार, हे स्पष्ट केले पाहिजे.

पेठवडगाव येथील विकासाच्या संदर्भात सर्व प्रश्न मार्गी लावणार ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

पेठवडगाव नगर परिषद येथील नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी ५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. ‘शिवराज्य भवन’ बांधकामासाठी १ कोटी ५० लाख रुपयांचा निधी दिला आहे.

पंचगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी ७५० कोटी रुपयांचा निधी ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापूर येतो. त्यासाठी जागतिक बँकेच्या माध्यमातून ३ सहस्र २०० कोटी रुपयांचा प्रकल्प सिद्ध करण्यात आला आहे. त्यातून पुराचा प्रश्न कायमस्वरूपी सुटेल. दूषित पाणी मिसळून पंचगंगा प्रदूषित होते.

हिंदु धर्मावरील संकटांच्या विरोधात कृतीशील होण्याचा निर्धार करूया ! – किरण दुसे, हिंदु जनजागृती समिती

देशात श्रीराममंदिर आक्रमकांकडून मुक्त झाले, त्याचप्रमाणे देशातील अन्य मंदिरेही आक्रमकांच्या कह्यातून मुक्त करण्यासाठी आपण जागृत असले पाहिजे. देशात ‘लँड जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, धर्मांतर यांसह अन्य विविध समस्या हिंदूंसमोर आ वासून उभ्या आहेत.

कोल्हापूर शहरात एकाच वेळी सर्व ठिकाणी निर्बिजीकरणाचा मोठा उपक्रम घेण्यात येईल ! – के. मंजुलक्ष्मी, आयुक्त

कोल्हापूर शहरात भटके कुत्रे चावल्याने रेबीज होऊन एका युवतीचा मृत्यू झाला. यानंतर शहरात नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.