सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी त्यांना रथारूढ झालेले पाहिल्यावर भावजागृती होणे आणि त्या वेळी उन्हाळा असूनही उष्णतेचा त्रास न होणे
महोत्सव चालू असतांना उन्हाळा असूनही मला उष्णतेचा त्रास झाला नाही, तसेच रथ जवळ आल्यावर मला गारवा जाणवला.’