भारतियांसाठी हे लज्जास्पद !

‘एक सीताहरण झाल्यावर रामाने हरण करणार्‍या रावणाचा वध केला. याउलट हल्ली प्रत्येक वर्षी सहस्रो मुलींचे अपहरण होत असतांना त्यासंदर्भात संबंधित व्यक्तीच नाही, तर कोणतेच सरकारही काहीच करत नाही !’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ‘ब्रह्मोत्‍सवा’तील अडथळे दूर होण्‍यासाठी नामजपादी उपाय करतांना देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील संतांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती

‘११.५.२०२३ या दिवशी होणार्‍या सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवाच्‍या कार्यक्रमातील अडथळे दूर व्‍हावेत’, यासाठी देवद (पनवेल) येथील सनातनच्‍या आश्रमातील संतांनी नामजपादी उपाय केले. त्‍या वेळी त्‍यांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

स्वार्थी राजकारण्यांपेक्षा सर्वस्वाचा त्याग करणारे श्रेष्ठ !

‘मला ‘हे हवे’, ‘ते हवे’, असे शासनकर्त्यांकडे मागणारे आणि ‘मला मत द्या’ असे जनतेकडे मागणारे राजकारणी देवाला आवडतील कि राष्ट्र आणि धर्म यांच्यासाठी सर्वस्वाचा त्याग करणारे देवाला आवडतील ?’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या वेळी एका साधकाला जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती !     

‘असा सोहळा या भूतलावर यापूर्वी कधी झाला असेल’, असे मला वाटत नाही. परात्पर गुरु डॉक्टरांच्या दर्शनाने सर्व जण कृतकृत्य झाले. ‘ब्रह्मोत्सव सोहळ्याला साधकांना उपस्थित रहाण्याची संधी मिळाली’, याबद्दल परात्पर गुरु डॉक्टरांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दिवशी फोंडा (गोवा) येथील श्री. अशोक रेणके (वय ६४ वर्षे) यांनी अनुभवलेले भावक्षण !

तिरुपतीप्रमाणे साजरा केलेला गुरुदेवांचा ब्रह्मोत्सव सहजतेने पहायला मिळणे

ईश्वरी राज्यात सर्व ठिकाणची नावे चैतन्यदायी असतील !

‘ईश्वरी राज्यात घरे, उद्याने, रस्ते इत्यादी सर्व ठिकाणची राजकारणी, विदेशी आणि अन्य धर्मीय यांची नावे पालटली जातील; कारण त्यांच्यातून रज-तमाचे प्रक्षेपण होते. नवीन नावे राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी, संत आणि ऋषी-मुनी यांची असतील. त्यांच्या नावातील चैतन्याने जनतेचे भले होईल.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्‍या ब्रह्मोत्‍सवासाठी महर्षींच्‍या आज्ञेप्रमाणे बनवलेल्‍या दिव्‍य रथाच्‍या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्‍ट्ये !

आज रथनिर्मितीच्‍या प्रक्रियेत साधकांना आलेल्‍या अनुभूती पाहूया.

भगवंताचे मानवी जीवनातील महत्त्व !

‘देवाचे दास्यत्व हे मंत्री, राष्ट्रपती, पंतप्रधान इत्यादी पदांपेक्षाही मोठे आहे !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवासाठी महर्षींच्या आज्ञेप्रमाणे बनवलेल्या दिव्य रथाच्या निर्मितीची प्रक्रिया आणि रथाची वैशिष्ट्ये !

११ जून या दिवशी आपण रथनिर्मितीच्या विविध टप्प्यांतील सेवा करतांना साधकांना आलेल्या अडचणी आणि त्यासाठी केलेले नामजपादी उपाय हे भाग पाहिले. आज रथनिर्मितीच्या प्रक्रियेत साधकांना आलेल्या अनुभूती पाहूया.

अध्यात्मविहीन ‍विध्वंसक विज्ञानावर साधना हेच उ‌त्तर !

‘विज्ञानातील शोधांमुळे सर्व देश एकमेकांचा विध्वंस प्रभावीपणे करू शकतात. याउलट साधना शिकल्यामुळे सर्व देशांतील पुढच्या पिढ्यांतील नागरिकांमध्ये एक कुटुंबभावना निर्माण होईल. त्यामुळे तिसर्‍या महायुद्धानंतर पृथ्वीवर सर्वत्र कुटुंबभावनाअसेल !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले