खलिस्तान्यांची कीड कधी ठेचणार ?
जमशेदपूर (झारखंड) येथील मानगो गुरुद्वारामध्ये लावण्यात आलेल्या भित्तीपत्रकात भारतीय सैन्याला ‘हिंदुत्व आतंकवादी’ संबोधण्यात आले आहे, तसेच त्यावर खलिस्तानी आतंकवाद्यांची छायाचित्रेही आहेत.
जमशेदपूर (झारखंड) येथील मानगो गुरुद्वारामध्ये लावण्यात आलेल्या भित्तीपत्रकात भारतीय सैन्याला ‘हिंदुत्व आतंकवादी’ संबोधण्यात आले आहे, तसेच त्यावर खलिस्तानी आतंकवाद्यांची छायाचित्रेही आहेत.
‘जर हिंदू कावड यात्रा काढून वाहतुकीची कोंडी करू शकतात, तर आम्ही रस्त्यावर नमजपठण का करू शकत नाही ?’, असा प्रश्न एम्.आय.एम्.चे उत्तरप्रदेशचे अध्यक्ष शौकत अली यांनी केल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे.
पाकमध्ये बनवण्यात आलेल्या ‘सेवक : द कन्फेशन’ या ‘वेब सिरिज’द्वारे भारत आणि हिंदु यांची प्रतिमा मलीन करण्यात आली आहे, तसेच हिंदूंच्या संतांना गुन्हेगाराच्या रूपात दाखवण्यात आले आहे.
भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ११ डिसेंबरला होणार्या ‘हलाल जिहाद’ या ग्रंथाच्या तेलुगू आवृत्तीच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाला अनुमती नाकारण्यात आल्याने तो रहित करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी हा ग्रंथ लिहिला आहे.
भारतात ‘व्हिसा’ संपूनही पुन्हा स्वत:च्या देशात न जाता अवैधपणे रहाणार्या विदेशी नागरिकांची संख्या एप्रिल २०२२ मध्ये ४ लाख २१ सहस्र २५५ इतकी होती.
अलीगड मुस्लिम विश्वविद्यालयातील मुसलमान विद्यार्थ्यांनी बाबरी मशीद पाडली गेल्याचा ६ डिसेंबर हा ‘काळा दिवस’ म्हणून साजरा केला. या वेळी त्यांनी ‘ही भूमी अल्लाची असून येथून सर्व मूर्ती हटवल्या जातील’, अशा शब्दांत धमकी दिली.
बांगलादेशमध्ये सत्ताधारी अवामी लीगच्या ३ नेत्यांनी एका हिंदु विवाहितेवर सामूहिक बलात्कार केला. बलात्कार्यांनी या कृत्याचे चित्रीकरण करून ते तिच्या मोठ्या मुलाला पाठवले आणि तक्रार केल्यास सामाजिक माध्यमांवरून व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी दिली.
मशिदीमध्ये जाणार्या महिलांची इमामांकडून छेड काढली जाते किंवा त्यांच्या अनुयायांकडून बलात्काराचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मुसलमान महिला मशिदीमध्ये जात नाहीत, असे विधान राष्ट्रीय मंचचे जिल्हा संयोजक आणि देवबंदचे मौलाना राव मुशर्रफ यांनी केले.
कर्णावती (गुजरात) येथील जामा मशिदीचे इमाम शब्बीर अहमद सिद्दीकी यांनी ‘निवडणुकांमध्ये महिलांना उमेदवारी देणारे इस्लामच्या विरुद्ध आहेत आणि ते इस्लामला दुर्बल करत आहेत’, असे म्हटले आहे.
मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपिठाने संपूर्ण तमिळनाडू राज्यात मंदिरांमध्ये शुद्धता आणि पावित्र्य राखण्यासाठी भ्रमणभाष वापरण्यावर बंदी घालण्याचा आदेश दिला आहे.