कलियुगात पृथ्वीवर सात्त्विकतेकडून तामसिकतेकडे झालेला संगीताचा प्रवास आणि त्यामुळे होत असलेला संगीतकलेचा र्‍हास !

‘पृथ्वीवर जसे रज-तम वाढत गेले, तसा त्याचा परिणाम मानवावर लगेच झाल्याचे दिसले नाही; पण पुढच्या पिढ्यांतून त्यांचे परिणाम होतांना दिसू लागले.