हास्यास्पद साम्यवाद !

‘जनतेचे शिक्षण, आरोग्य, आवडी-निवडी यांतही साम्यवादी साम्यवाद आणू शकत नाहीत, असे असतांना ते राष्ट्रात साम्यवाद काय आणणार ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले     

एका पंचतारांकित उपाहारगृहातील स्वयंपाकघरात काम करतांना आणि रामनाथी आश्रमातील अन्नपूर्णाकक्षात सेवा करत असतांना श्री. अपूर्व ढगे यांना जाणवलेला भेद

आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे  महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालय

‘एस्.एस्.आर्.एफ्.’च्या वतीने आयोजित केलेल्या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी  कु. अ‍ॅना पी यांना आलेल्या अनुभूती

पू. देयानदादांना संत घोषित केल्यावर माझी भावजागृती झाली. मला त्या भावस्थितीतच रहाण्याचा मोह होत होता; मात्र तेथे उपस्थित साधक पू. देयानदादांची गुणवैशिष्ट्ये सांगत असतांना त्या साधकांकडून शिकण्यापासून मी स्वतःला परावृत्त करू शकले नाही.

‘नोकरी प्रामाणिकपणे आणि साधना केल्यामुळे देवाने साधकाला साहाय्य केल्याविषयी आलेली प्रचीती !

​‘रत्नागिरी जिल्ह्यातील एक साधक एका खासगी आस्थापनात नोकरीला होते. ते आस्थापनामध्ये प्रामाणिकपणे काम करायचे.

मुंबई येथील सनातनचे साधक वैद्य उदय धुरी यांना कोरोना विषाणूची लागण झाल्यावर आणि परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून केलेल्या उपायांमुळे आलेल्या अनुभूती

मी भ्रमणभाष करून चाचणीविषयी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना कळवले. तेव्हा सद्गुरु अनुराधाताईंनी मला सांगितले, ‘‘तुमच्या आवाजात कुठेही थकवा जाणवत नाही.’’ पू. (सौ.) संगीता जाधव यांनीही ‘हा भावभक्तीचा खेळ चालला आहे. तुम्ही काळजी करू नका !’, असे सांगून मला आश्‍वस्त केले.

६६ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. घनश्याम गावडे यांना लागवडीविषयी आलेल्या अनुभूती

पावट्याच्या झाडांना शेंगा येईनाशा झाल्यावर शेतकी तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधाची फवारणी करणे आणि शेणखत घालून २ मास झाल्यानंतरही शेंगा न येणे

असे सांगावे लागणे, हे न्यायाधिशांना लज्जास्पद !

‘न्यायाधिशांना लैंगिक संवेदनशीलतेचे ज्ञान देणे आवश्यक आहे. ही संवेदनशीलता असेल, तर न्यायाधीश लैंगिक अत्याचाराची प्रकरणे अधिक संवेदनशीलपणे हाताळतील.

पौष मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व साप्ताहिक शास्त्रार्थ

‘१४.१.२०२१ या दिवसापासून पौष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व

ख्रिस्ती धर्मप्रसारक घरी आले असतांना साधिकेला देवाचे साहाय्य लाभून तिने ख्रिस्ती धर्मप्रसारकांना सडेतोड उत्तर देणे

‘कलियुगातील सद्यःस्थितीत हिंदूंच्या अडचणी वाढल्या असून त्यांना अनेक प्रश्‍नांना सामोरे जावे लागत आहे. हिंदु व्यक्ती ‘मी एकटा काय करू शकतो ?’, असा व्यक्तीगत विचार करते. या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज वाढवण्याची आवश्यकता आहे.

समाजाची सात्त्विकता वाढवणार्‍या कलाकृतींची सेवा करण्याची सुवर्णसंधी !

कौशल्य, स्पंदनशास्त्राचा अभ्यास, सेवाभाव आणि गुरुकृपा यांचा संगम असलेल्या कलायोगाद्वारे समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी सात्त्विक कलाकृतींची सेवा करून आध्यात्मिक प्रगतीची सुवर्णसंधी गुरुकृपेने उपलब्ध होत आहे.