हास्यास्पद साम्यवाद !
‘जनतेचे शिक्षण, आरोग्य, आवडी-निवडी यांतही साम्यवादी साम्यवाद आणू शकत नाहीत, असे असतांना ते राष्ट्रात साम्यवाद काय आणणार ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘जनतेचे शिक्षण, आरोग्य, आवडी-निवडी यांतही साम्यवादी साम्यवाद आणू शकत नाहीत, असे असतांना ते राष्ट्रात साम्यवाद काय आणणार ?’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
आहार आणि आचार यांसंबंधी अद्वितीय संशोधन करणारे महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय
पू. देयानदादांना संत घोषित केल्यावर माझी भावजागृती झाली. मला त्या भावस्थितीतच रहाण्याचा मोह होत होता; मात्र तेथे उपस्थित साधक पू. देयानदादांची गुणवैशिष्ट्ये सांगत असतांना त्या साधकांकडून शिकण्यापासून मी स्वतःला परावृत्त करू शकले नाही.
‘रत्नागिरी जिल्ह्यातील एक साधक एका खासगी आस्थापनात नोकरीला होते. ते आस्थापनामध्ये प्रामाणिकपणे काम करायचे.
मी भ्रमणभाष करून चाचणीविषयी सद्गुरु (कु.) अनुराधा वाडेकर यांना कळवले. तेव्हा सद्गुरु अनुराधाताईंनी मला सांगितले, ‘‘तुमच्या आवाजात कुठेही थकवा जाणवत नाही.’’ पू. (सौ.) संगीता जाधव यांनीही ‘हा भावभक्तीचा खेळ चालला आहे. तुम्ही काळजी करू नका !’, असे सांगून मला आश्वस्त केले.
पावट्याच्या झाडांना शेंगा येईनाशा झाल्यावर शेतकी तज्ञांच्या सल्ल्यानुसार औषधाची फवारणी करणे आणि शेणखत घालून २ मास झाल्यानंतरही शेंगा न येणे
‘न्यायाधिशांना लैंगिक संवेदनशीलतेचे ज्ञान देणे आवश्यक आहे. ही संवेदनशीलता असेल, तर न्यायाधीश लैंगिक अत्याचाराची प्रकरणे अधिक संवेदनशीलपणे हाताळतील.
‘१४.१.२०२१ या दिवसापासून पौष मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व
‘कलियुगातील सद्यःस्थितीत हिंदूंच्या अडचणी वाढल्या असून त्यांना अनेक प्रश्नांना सामोरे जावे लागत आहे. हिंदु व्यक्ती ‘मी एकटा काय करू शकतो ?’, असा व्यक्तीगत विचार करते. या अडचणींना सामोरे जाण्यासाठी आपल्याला ब्राह्मतेज आणि क्षात्रतेज वाढवण्याची आवश्यकता आहे.
कौशल्य, स्पंदनशास्त्राचा अभ्यास, सेवाभाव आणि गुरुकृपा यांचा संगम असलेल्या कलायोगाद्वारे समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी सात्त्विक कलाकृतींची सेवा करून आध्यात्मिक प्रगतीची सुवर्णसंधी गुरुकृपेने उपलब्ध होत आहे.