साधिका सौ. संगीता चौधरी यांना त्यांच्या आजारपणाच्या काळात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेल्या नामजपाच्या संदर्भात आलेल्या अनुभूती आणि त्यांनी अनुभवलेली गुरुकृपा !

कलियुगात केवळ आणि केवळ मानवाच्या कल्याणासाठी देवाने ऋषितुल्य सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना पृथ्वीवर पाठवून सर्वांवर पुष्कळ मोठी कृपाच केली आहे.

श्रीकृष्णाचे चित्र आणि प.पू. भक्तराज महाराज अन् त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र यांच्याकडे पाहून साधिकेला जाणवलेली सूत्रे

श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहिले तेव्हा मला जाणवले, श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शनचक्र गरगर फिरत आहे. श्रीकृष्ण उठून येत आहे. चित्र सजीव झाले आहे.

प्रेमळ आणि देवावर नितांत श्रद्धा असणार्‍या नाशिक येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती शकुंतला लासुरे (वय ८४ वर्षे) !

‘मृत्यूची स्थिती काय असते ?’, हे आजीच्या माध्यमातून आम्हाला जवळून दाखवून दिले आणि साधनेचे महत्त्व आमच्या मनावर बिंबवले.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या रथोत्सवाच्या वेळी श्री. कृष्णा आय्या यांचे भावजागृती होण्याविषयी झालेले चिंतन !

२२.५.२०२२ या दिवशी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ८० व्या जन्मोत्सवानिमित्त रथोत्सव साजरा करण्यात आला, त्या वेळी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारे श्री. कृष्णा आय्या यांची ‘रथोत्सवाच्या वेळी पटकन भावजागृती का झाली ?’, याविषयी त्यांच्या लक्षात आलेली सूत्रे येथे दिली आहेत.

साधनेनेच मनातील अनावश्यक विचार न्यून होतात आणि आनंद मिळतो !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

रंगपंचमीचा सण भारी, भक्तीरंगात रंगला श्रीहरि ।

क्षणोक्षणी व्याकुळ होई राधा, जळी स्थळी दिसे तिला कान्हा ।
अकस्मात् तो समोर येता, शुद्ध हरपून पहात राहे त्याला राधा ।।

परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अखंड कृपा अनुभवणार्‍या आणि स्वतःच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या चरणी अनन्यभावे कृतज्ञता व्यक्त करणार्‍या नवी मुंबई येथील श्रीमती ललिता गोडबोले !

गुरुदेवांनी सांगितल्यानुसार ‘या जन्मातील माझी साधना प्रारब्धभोग संपवण्यासाठी, तसेच या आणि पुढच्या जन्मी परम पूज्यांचे चरण घट्ट धरण्यासाठी शक्ती मिळवण्यासाठी आहे’, याची जाणीव होणे

मनुष्‍यजीवन आणि अध्‍यात्‍म !

आद्यशंकराचार्यांकडे एक अनोळखी माणूस ब्रह्मज्ञानाविषयी काही शंका विचारायला आला. आचार्यांनी त्‍याच्‍या शंकेचे योग्‍य समाधान केले. तो दुसर्‍या दिवशी परत आला.

पू. (श्रीमती) निर्मला दातेआजी यांच्या खोलीत निवासासाठी राहिल्यामुळे त्यांच्या माध्यमातून चैतन्य मिळून २ साधिकांच्या आध्यात्मिक त्रासाची तीव्रता उणावणे

काही जणांकडे पाहिल्यावर आपल्याला आनंदाची अनुभूती येते; पण पू. आजींकडे पाहिल्यावर अतिशय शांत वाटते.

रेल्वेने प्रवास करत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे जन्मस्थान असलेले ‘नागोठणे’ हे नाव वाचल्यानंतर साधिकेच्या विचारप्रक्रियेत झालेले सकारात्मक पालट !

‘पूर्वजन्मीच्या पुण्याईमुळे आपल्याला संतांचा सत्संग मिळतो. पू. (सौ.) अश्विनीताईंनी घेतलेल्या सत्संगामुळे माझे कितीतरी जन्मांचे प्रारब्ध न्यून झाले असेल.’