चिपळूण तालुक्यातील नांदगाव येथे होळी सणाच्या निमित्ताने सौ. स्वाती शिंदे यांना आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

सद्यस्थितीत लोक सणांमधील धार्मिक शास्त्र समजून न घेता स्वत:च्या मनाला वाटेल तसे वागतात. परंतु त्याला आध्यात्मिक वळण नसल्यामुळे धर्माचरण न झाल्याने सणांचे पावित्र्य बिघडते. होळीच्या सणाचा आध्यात्मिक स्तरावर लाभ घ्या !

चि. श्रीराम अभिषेक मुरुकटे (वय ३ मास) याच्या शस्त्रक्रियेच्या वेळी त्याच्या कुटुंबियांनी अनुभवलेली गुरुकृपा !

मी हनुमंताला प्रार्थना केली, ‘तुझ्या नावावरून बाळाचे नाव ठेवायचे आहे, तर तूच मला योग्य नाव सुचव.’ त्यावर हनुमंत म्हणाला, ‘माझे नाव ठेवण्यापेक्षा माझ्या प्रभूंचे, म्हणजे श्रीरामाचे नाव ठेवल्यास अधिक चांगले.

आपत्काळात ‘विष्णुलीला सत्संग’रूपी लाभली संजीवनी ।

श्वासोश्वासी नाम अन् कृतज्ञता राहू दे अंतर्मनी ।
अंतःकरणात व्यक्त होऊ दे कृतज्ञता गुरुचरणी ।। ४ ।।

स्वभावदोषांच्या निवारणासाठी स्वयंसूचना घेण्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी केलेले मार्गदर्शन !

एका स्वभावदोषावर एक आठवडा दिवसातून ३ – ४ वेळा स्वयंसूचना घेतल्यावर पुढच्या आठवड्यात दुसर्‍या स्वभावदोषांवर स्वयंसूचना देणे

गुरुसेवेचा अखंड ध्यास असणार्‍या आणि साधकांची साधना व्हावी, यासाठी अखंड धडपडणार्‍या सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये !

फाल्गुन पौर्णिमा (२५.३.२०२४) या दिवशी सद्गुरु स्वाती खाडये यांचा ४६ वा वाढदिवस आहे, त्या निमित्ताने त्यांनी केलेल्या मार्गदर्शनातून साधकांनी केलेले प्रयत्न पाहूया.

प्रीतीने सर्वांशी जवळीक साधणार्‍या सद्गुरु स्वाती खाडये !

मला सद्गुरु स्वातीताईंच्या समवेत तळेगाव येथे शिकण्यासाठी जाण्याची संधी मिळाली असताना तेथील जिज्ञासू आणि प्रतिष्ठित व्यक्ती यांचा सद्गुरु स्वातीताईंच्या प्रती पुष्कळ आदर पाहून माझ्या डोळ्यांत भावाश्रू येत होते.

सनातन सांगत असलेल्या साधनेची फलनिष्पत्ती !

सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार सहस्रो जिज्ञासू प्रतिदिन साधना करत आहेत. ‘सनातन सांगत असलेल्या ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गामुळे गेल्या २५ वर्षांत १२७ साधक संतपदाला पोचले आहेत आणि सहस्रो साधक त्या दिशेने वाटचाल करत आहेत.

सनातनचे ग्रंथ वाचल्यामुळे जिज्ञासू व्यसनमुक्त होणे

सनातनचे स्वभावदोष-निर्मूलनाविषयीचे काही ग्रंथ विकत घेतले. ‘ते ग्रंथ वाचतांना त्यांतील विचारांचा माझे शरीर आणि मन यांवर परिणाम होतो’, असे माझ्या लक्षात आले.

सूक्ष्मातील जाणू शकणे, हे सनातन संस्थेच्या साधकांचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य !

वाईट शक्तींनी दुर्गंध निर्माण केल्यास ईश्वर सुगंधाची अनुभूती देऊन साधकांचे रक्षण करतो. साधक साधना करत असल्याने ईश्वर साधकांना साहाय्य करतो.