मातृभूमीसाठी सर्वस्वाचा त्याग करण्याविषयी लहान मुलांवर संस्कार करणे हे आपले कर्तव्य !

आज आम्ही मुलांना राष्ट्रप्रेम शिकवत नाही; म्हणून आम्ही मुलांना राष्ट्रप्रेम शिकवण्यास प्राधान्य द्यायला पाहिजे. मुलांना तिसर्‍या वर्षापासूनच राष्ट्रप्रेम शिकवणे आवश्यक आहे आणि हे माता-पित्यांचे कर्तव्य आहे.

अधर्मी लोकांचा नाश आणि धर्मनिष्ठांचा उदय, हाच हिंदुस्थानी मातीचा संदेश ! – विनोदकुमार यादव, हिंदु जागरण मंच, बिहार

जगातील सर्व देशांतील मातीपेक्षा हिंदुस्थानची माती निराळी आहे. या मातीचा सुगंध निराळा आहे.

फाळणीच्या वेळी ३ कोटी असलेले मुसलमान आज ३० कोटी झाले, तरी ते अल्पसंख्य कसे ? – अधिवक्ता सुभाष झा, सर्वाेच्च न्यायालय

वर्ष १९४७ मध्ये तुम्हाला (मुसलमानांना) अल्पसंख्यांक ही श्रेणी मिळाली होती. तेव्हा तुम्ही ३ कोटी अल्पसंख्येने होता. आता ३० कोटी असूनही अल्पसंख्य आणि ५० कोटी झालात, तरीही अल्पसंख्य ?

वाचकांना आवाहन !

हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदु, साधू-संत, राष्‍ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीची माहिती ‘सनातन प्रभात’ला अवश्‍य पाठवा आणि राष्‍ट्र-धर्म कार्यात सहभागी होण्‍याच्‍या सुसंधीचा लाभ घ्‍या.

हिंदु धर्माचे महत्त्व आणि अद्वितीयत्व समजावून सांगणारे सनातनचे ‘राष्ट्र आणि धर्म’ विषयीचे ग्रंथ !

सध्या निधर्मी शासन, हिंदुद्वेष्टी प्रसारमाध्यमे आदींनी धर्म आणि हिंदु राष्ट्र यांच्याविषयी अपसमज पसरवले आहेत. मनुष्य, समाज आणि हिंदु राष्ट्र यांच्या संदर्भातील धर्माचे महत्त्व सांगून; तसेच सण, उत्सव, व्रते आणि परंपरा यांमागील शास्त्र सांगून हिंदु धर्म अन् राष्ट्र यांचे माहात्म्य वाढवणारे ग्रंथ !

परमात्मा कसा आहे ?

सामान्यतः हे जग दिसते. वास्तविक ते नाहीच. द्वैत नाहीच; कारण त्याचा कुणी कर्ता नाही. जग निर्माण करण्यास लागणारी सामुग्री नाही, आदि आणि अंत नाही; म्हणून मध्यही नाही.

आचारधर्म म्हणजे नक्की काय ?

‘जीव हा सर्व ब्रह्मांडाचा एक भाग आहे. तो त्यापासून (पिंड आणि ब्रह्मांड एक) वेगळा नाही. आचारधर्मात सांगितलेल्या जीवाच्या प्रत्येक देहव्यापारात (माणूस करत असलेले आचारविहीत कर्म) जीव आणि सृष्टी..

योग आणि विज्ञान

योग ही अशी चीज आहे की, त्यामुळे पश्चिमेच्या विज्ञानाला भारतीय योगाच्या चरणांशी नमूनच वागावे लागेल. योग हा वैदिक हिंदु धर्म आणि भारतीय संस्कृतीची आधारशीला आहे.

मुंबईतील पोलीस आल्यानंतर त्यांच्या समवेत अमली पदार्थांची विक्री करणार्‍यावर कारवाई करणार्‍या सिंधुदुर्गातील पोलिसांनी स्वतः कारवाई का केली नाही ?

‘चरस या अमली पदार्थाची विक्री करणारा कणकवली येथील शौनक सुरेश बागवे (वय ३० वर्षे) याला मुंबई आणि कणकवली येथील पोलिसांच्या पथकाने कणकवली येथून कह्यात घेतले.

सनातन धर्म नष्ट करण्याची भाषा करणार्‍यांच्या मनात सनातनी हिंदूंचा वंशविच्छेद हेच ध्येय !

यासाठी सनातनधर्मीय हिंदु समाजाने सनातन धर्मविरोधी वक्तव्यांचा प्रतिवाद करण्याची आवश्यकता आहे.