विकृत अंधानुकरण !
भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते, ती पूजनीय असते. असे म्हणतात की, जिथे महिलांचा अपमान होतो, तिथे लक्ष्मी थांबत नाही. मनुस्मृतीत म्हटले आहे
भारतीय संस्कृतीत स्त्रीला शक्तीचे रूप मानले जाते, ती पूजनीय असते. असे म्हणतात की, जिथे महिलांचा अपमान होतो, तिथे लक्ष्मी थांबत नाही. मनुस्मृतीत म्हटले आहे
‘जर तुमचा नवरा मोदी-मोदी म्हणत असेल, तर त्याला रात्रीचे जेवण देऊ नका आणि तुमची शपथ द्या, त्यामुळे प्रत्येक पतीला आपल्या पत्नीचे म्हणणे ऐकावे लागेल’, असे सांगत निवडणुकीत महिला मतदारांना आम आदमी पक्षाला मोठ्या संख्येने मतदान करण्याचे आवाहन केले.
हिंदु संस्कृतीत ‘गर्भसंस्कार’, ‘ओटी भरणे’, असे गर्भावर संस्कार करणारे विधी किंवा डोहाळे जेवण असे कार्यक्रम असतांना अनैतिक गोष्टींचे अनुकरण वाढत जाणे, हे सर्वथा चुकीचे आहे !
पुण्यातून एका मागोमाग एक जप्त केले जात असलेले अमली पदार्थांचे साठे आणि त्यामागील जाळे यातून पुण्यासह राज्यालाही अमली पदार्थांचा फार मोठा विळखा पडला आहे, हे स्पष्ट होते.
भारत विकासाच्या दिशेने जात आहे, हे नक्की; परंतु सरकारी कार्यालयातील व्यक्ती तिची कामे तत्परतेने आणि अचूकतेने करण्यामध्ये पुष्कळ अल्प पडतात, हे परत परत लक्षात येते
रेल्वे प्रवास म्हटला की, सध्या तो सुखदायक न ठरता त्रासदायक ठरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजित वेळेत न येणारी आणि वेळेत न पोचणारी रेल्वेगाडी !
कॉपी करणे म्हणजे स्वतःला गुन्हेगारीची सवय लावून घेणे. वर्षभर अभ्यास करून परीक्षेला आनंदाने सामोरे जाणे ही नैतिकता, तर वर्षभर उनाडक्या करून ऐन परीक्षेच्या काळात अभ्यास झाला नाही, म्हणून कॉपीसारख्या गैरमार्गाचा अवलंब करणे, ही अनैतिकता आहे.
एकूणच ‘करिअर, नोकरी, पैसा या सर्वांमुळेच आनंद मिळणार’, हे समीकरण झाल्यामुळे ते साध्य करतांना स्वतःच्या शरिराची हानी किती होते, याकडे दुर्लक्ष होत आहे. सारासार विचार करून स्वतःची दिनचर्या ठरवणे आवश्यक आहे.
संस्कृत भाषेतील त्यांच्या योगदानासाठी या वर्षी सरकारने श्रीरामभद्राचार्य महाराज यांना साहित्य विश्वातील सर्वोत्कृष्ट ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार नुकताच घोषित केला. हा पुरस्कार दिला गेल्याने खर्या अर्थाने या ज्ञानयोगीचा सन्मान झाला !
धुंदी उतरवणारे आणि सन्मार्ग दाखवणारे अध्यात्म, तसेच प्रार्थनेची खरी शक्ती यांचे महत्त्व समाजमनावर नव्याने रुजवणे आवश्यक आहे, तरच आयुष्याचा खरा आनंद कशात आहे ? हे कळू शकेल !