एकत्र कुटुंबपद्धत पुनरुज्जीवित करूया !
‘एकत्र कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे’, याचे महत्त्व आता पाश्चात्त्य हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध करत आहेत. दुसरीकडे भारतीय मात्र स्वपरंपरा विसरून पाश्चात्त्यांच्या आहारी गेले आहेत.
‘एकत्र कुटुंबव्यवस्था हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे’, याचे महत्त्व आता पाश्चात्त्य हे विज्ञानाच्या आधारे सिद्ध करत आहेत. दुसरीकडे भारतीय मात्र स्वपरंपरा विसरून पाश्चात्त्यांच्या आहारी गेले आहेत.
विवाह समारंभांमध्ये एकूणच बडेजाव, आपल्या श्रीमंतीचा दिखावा करण्याचे प्रस्थ सध्या पुष्कळ प्रमाणात वाढले आहे. त्याचाच एक भाग म्हणून विवाह सोहळ्यातील प्रत्येक कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या पोशाखांचे…
बिहारमधील मधुबन येथील आठवी, नववी आणि अकरावी इयत्तांमध्ये शिकणार्या ३ मुलांनी केवळ ‘माणूस तडफडून कसा मरतो ?’, हे पहाण्यासाठी निष्पाप ‘कॅब’चालकाची हत्या केल्याची घटना घडली आहे ! ‘
छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आल्यावर प्रत्येक हिंदूच्या मनात एक नवी ऊर्जा संचारू लागते. आपल्याला ‘शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप’, या वाक्याचे स्मरण प्रकर्षाने होते.
साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी समस्त वाहिन्यांवर ‘रिॲलिटी शो’चे पेव फुटले होते. यांमध्ये गाणे आणि नृत्य यांचे कार्यक्रम अधिक प्रमाणात असत. या प्रत्येक कार्यक्रमात किमान एकतरी स्पर्धक पाकिस्तानी असे.
शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या लाखभर कर्मचार्यांनी ‘आनंदाच्या शिध्या’सह विनामूल्य धान्य उचलल्याचे निदर्शनास आल्यावर अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण विभागाने कर्मचार्यांच्या नावाची…
भ्रमणभाषचा ‘स्क्रीन’ पहाण्याची वाढत असलेली वेळ, ही एक गंभीर समस्या झाली आहे. याचा परिणाम सर्वांच्या सर्वांगीण विकासावर तर होतच आहे; पण विशेषकरून मुलांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासावर ..
‘व्हॉट्सॲप’वर फिरत असलेल्या एका ‘पोस्ट’मधून जैन आणि अग्रवाल समाजाने एक निर्णय घेतल्याचे नुकतेच समोर आले. या निर्णयानुसार विवाह भोजनात सहाच पदार्थ ठेवण्यात यावेत.
इतक्या खालच्या थराला जाऊन केवळ प्रसिद्धीसाठी स्वतःच्या मृत्यूचे नाटक करणे, म्हणजे तिच्यामध्ये ‘जीवन, मृत्यू यांविषयी काही संवेदनशीलताच नाही’, असेच म्हणावे लागेल. तसेच गर्भाशयाच्या कर्करोगासारख्या आजाराचे गांभीर्य लक्षात न घेता असे दायित्वशून्य वागणे, हेही गंभीर आहे.
‘प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे प्रेम असतं… तुमचं आणि आमचं अगदी ‘सेम’ असतं !’, असे कवी मंगेश पाडगावकर यांनी कवितेतून सांगितले असले, तरी सध्याच्या प्रेमातसुद्धा बरेच प्रकार निर्माण झाले आहेत.