जालना येथे धर्मादाय आयुक्तालयातील निरीक्षकास लाच घेतल्याप्रकरणी अटक !
२३ मे या दिवशी यातील १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जंघाळे यांना रंगेहाथ पकडून अटक केली.
२३ मे या दिवशी यातील १० सहस्र रुपयांची लाच स्वीकारतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने जंघाळे यांना रंगेहाथ पकडून अटक केली.
मेकॉलेप्रणित शिक्षणप्रणालीचा परिणाम ! अशा प्रकारे उत्तीर्ण होण्याचा मार्ग अवलंबणार्यांना कठोर शिक्षा करायला हवी !
ट्रकचालकाला डुलकी लागल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटला आणि समोर उभ्या असलेल्या ट्रकवर त्याचे वाहन आदळले.
आता तरी त्याची नोंद घेऊन पशूवधगृह बंद करतील का ? राज्यभर सगळीकडे अवैध पशूवधगृहे मोठ्या प्रमाणात आहेत. त्या सर्वांवरच सरकारने काहीतरी कार्यवाही करायला हवी !
आपण सर्वांनी जागृत होऊन धर्मशिक्षण घेतले, तरच अशा घटनांना आळा बसेल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे यांनी केले. ते सावर्डे येथील विठ्ठल मंदिरात २२ मे या दिवशी झालेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते.
केंद्र सरकारकडून १५ व्या वित्त आयोगातील ८० टक्के निधी थेट ग्रामपंचायतींना मिळत आहे. गावाचा सर्वांगीण विकास साध्य करण्यासाठी हा निधी महत्त्वाचा आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने २८ मे या दिवशी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ आणि ‘आम्ही ८६ वेल्फेअर असोसिएशन’च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
‘द केरळ स्टोरी’ चित्रपटातील कलाकार, तसेच शहरातील चित्रपट, नाट्य आणि अभिनय क्षेत्रांतील कलाकार उपस्थित रहाणार असल्याने पोलीस तैनात केले होते.
कोट्यवधी रुपयांची वीजचोरी होईपर्यंत परिमंडळ काय करत होते ? चोरी केलेल्यांकडून रक्कम वसूल करण्यासमवेत संबंधित अधिकार्यांना शिक्षा म्हणून त्यांच्याकडूनही रक्कम वसूल करावी, असेच जनतेला वाटते !
हिंदूंनी भयावह परिस्थितीमध्ये काय करावे ? याचे मार्गदर्शन सनातन संस्था करते. हे एक प्रकारे समष्टीचे शुद्धीकरणाचेच कार्य चालू आहे. हे कार्य आपले आहे. ‘आता नाही तर परत कधीच नाही’, हे लक्षात घेऊन सर्वांनी दिंडीमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले.