सकारात्मक विचार आणि चिंतन करण्याचे महत्त्व 

स्वामी विवेकानंद

‘‘जसा तुम्ही विचार आणि चिंतन कराल, तसेच तुम्ही व्हाल. जर तुम्ही स्वतःला दुबळे समजाल, तर तुम्ही दुबळेच व्हाल. स्वतःला तेजस्वी मानाल, तर तेजस्वी व्हाल.’

– स्वामी विवेकानंद

(साभार : ‘जोपासना संस्कारांची’, हरि ओम् प्रकाशन)