
नागपूर, १३ डिसेंबर (वार्ता.) – राज्यातील शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षकांसाठी ‘शिक्षक पात्रता परीक्षा’ (टीईटी) देणे अनिवार्य केली आहे. हा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. तरीही शिक्षकांची कुठलीही हानी होऊ नये यासाठी राज्य सरकारने पुनरावलोकन याचिका प्रविष्ट करण्याचा निर्णय घेतला. त्याला विधी आणि न्याय विभागाने अशी याचिका प्रविष्ट (दाखल) करणे योग्य होणार नाही, असा सल्ला दिला; परंतु अनेक राज्यांनी अशी याचिका प्रविष्ट केली असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पुन्हा एकदा विधी आणि न्याय विभागाला पुनरावलोकन याचिका प्रविष्ट करण्यास सांगण्यात येईल, अशी माहिती राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिली.
सांखळी येथील पुरातन किल्ल्याच्या नूतनीकरण प्रकल्पाचे लोकार्पण
मंगेशी येथे स्व. लता मंगेशकर आणि स्व. आशा भोसले यांचे स्मारक आणि संग्रहालय उभारणार ! – पर्यटनमंत्री रोहन खंवटे
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !