काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबई – सरकारने कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवले. शेतकर्यांना साहाय्य न देता केवळ समित्या नेमल्या. अतीवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली, बँकाही कर्ज देत नाहीत, हातात काहीच राहिले नाही; म्हणून हतबल शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. गेल्या ८ महिन्यांत महाराष्ट्रात १ सहस्र १८३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
आषाढी पायी वारी पालखी सोहळ्यासाठी भवानी पेठेतील (पुणे) जागा कह्यात घेऊन इमारतीचे पाडकाम अंतिम टप्प्यात !
नांदणी (जिल्हा कोल्हापूर) येथील ‘महादेवी’च्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा !
अधिक भाडे आकारणार्या ९ सहस्र १५८ खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई !
प्रत्येक महिन्याला राज्य महिला आयोगाकडे दीड सहस्रांहून अधिक तक्रारी !
मराठी भाषेच्या अशुद्ध उच्चारांविषयी विधानसभेच्या अध्यक्षांची दिलगिरी !
सिया गोयल आणि तिच्या प्रियकराला २९ जूनपर्यंत पोलीस कोठडी !