काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांचा आरोप

मुंबई – सरकारने कर्जमाफीचे खोटे स्वप्न दाखवले. शेतकर्यांना साहाय्य न देता केवळ समित्या नेमल्या. अतीवृष्टीने पिके उद्ध्वस्त झाली, बँकाही कर्ज देत नाहीत, हातात काहीच राहिले नाही; म्हणून हतबल शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. गेल्या ८ महिन्यांत महाराष्ट्रात १ सहस्र १८३ शेतकर्यांनी आत्महत्या केल्या आहेत, असा आरोप काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
दौंडमध्ये गुळात साखरेची भेसळ केलेला १७ लाखांचा साठा जप्त !
शेतकर्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी साहाय्यक कृषी अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित !
राधानगरी परिसरात (जिल्हा कोल्हापूर) महाविद्यालयीन तरुणीवर सामूहिक अत्याचार : ४ जणांना अटक !
पुणे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई !
अहिल्यानगरमध्ये धर्मांधांकडून हिंदु कुटुंबावर प्राणघातक आक्रमण !
नसरापूर बालिका अत्याचार प्रकरणात आजीची साक्ष नोंदवली