(दहीहंडी फोडणार्या गटातील सदस्यांना ‘गोविंदा म्हणतात.)

मुंबई – मुंबईतील दहीहंडी उत्सवात ३१८ गोविंदा घायाळ झाले असून त्यापैकी २९४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या २४ गोविंदांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत, तर २ गोविंदांचा मृत्यू झाला. एक जण उंच मनोर्यावरून पडल्याने, तर दुसर्याचा मृत्यू दहीहंडीसाठी रोप बांधतांना तोल गेल्याने झाला.
बोपोडी येथील दर्ग्यावर महापालिकेची कारवाई !
आरे परिसरातील ८० एकर जागेत ५ लाख वृक्षारोपण मोहिमेचा शुभारंभ !
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त रवींद्र भवन सांखळीच्या वतीने ‘गीत सावरकर’ कार्यक्रम सादर
कणकवली नगरपंचायतीची अतिक्रमणाच्या विरोधात धडक कारवाई !
गडचिरोलीतील खाण प्रकल्प रहित करावेत ! – आदित्य ठाकरे, नेते, ठाकरे गट
विधान परिषदेमध्ये महायुतीचे ५ उमेदवार बिनविरोध विजयी !