(दहीहंडी फोडणार्या गटातील सदस्यांना ‘गोविंदा म्हणतात.)

मुंबई – मुंबईतील दहीहंडी उत्सवात ३१८ गोविंदा घायाळ झाले असून त्यापैकी २९४ जणांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या २४ गोविंदांवर रुग्णालयात उपचार चालू आहेत, तर २ गोविंदांचा मृत्यू झाला. एक जण उंच मनोर्यावरून पडल्याने, तर दुसर्याचा मृत्यू दहीहंडीसाठी रोप बांधतांना तोल गेल्याने झाला.
सिडको परिसरातील तलावांमधील प्रदूषणाची चौकशी होणार ! – उदय सामंत, उद्योगमंत्री
ग्रामीण भागांत २० विद्यार्थ्यांमागे ३ शिक्षक अनुज्ञेय ! – डॉ. पंकज भोयर, राज्यमंत्री
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
आज पुणे येथे डॉ. नीलेश ओक यांचे ‘डायनॅमिक भारत २०४७’ विषयावर व्याख्यान !
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात कलम ३७ (१) आणि (३) लागू !
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !