
नवी देहली – काँग्रेसने रचलेल्या ‘हिंदु आतंकवाद’ संकल्पनेचा कट आता उद्ध्वस्त झाला आहे. कोणत्याही आरोपीच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे नव्हते. काश्मीरमध्ये आतंकवादाविरुद्ध लढणार्या कर्नल पुरोहित यांच्यावर आरोप ठेवण्यात आला होता. साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर त्यांच्या मोटरसायकलचा वापर बाँबस्फोटासाठी झाल्याचा आरोप लावण्यात आला होता. त्यांना इतके त्रास देण्यात आले की, त्या चालण्यासही असमर्थ झाल्या. हा सगळा काँग्रेसचे मतपेढीच्या राजकारणासाठी आखलेला कट होता. आम्ही न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी व्यक्त केली.
हिंदू आतंकवाद को देश के ऊपर जबरन थोपने का कांग्रेस पार्टी का षड्यंत्र आज धराशायी हो गया है।
मालेगांव ब्लास्ट मामले में जो कोर्ट का फैसला आया है, उसमें कहा गया है कि किसी भी आरोपी के खिलाफ कोई सबूत नहीं है।
इस मामले में कश्मीर में आतंकवाद के खिलाफ लड़ने वाले कर्नल पुरोहित पर… pic.twitter.com/vGRhw5gvtL
— Ravi Shankar Prasad (@rsprasad) July 31, 2025
गोव्यातील ५६ गावांच्या शहरीकरणाच्या अधिसूचनेला विरोध
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या अपीलाची सुनावणी अन्य जिल्हा न्यायाधीश यांचेकडे वर्ग होणार !
देशातील ३ राज्यांत लव्ह जिहादच्या ४ घटना उघड !
तेलंगाणातील महिला तहसीलदाराची २० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता जप्त !
Kanishka Blast : वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या ‘कनिष्क’ विमानात खलिस्तानी आतंकवाद्यांनी स्फोट केला !
Ujjain Muharram : मध्यप्रदेशातील बडनगर येथे क्रेनद्वारे चारचाकी हवेत लटकवून ती स्फोटाने जाणूनबुजून उडवून दिली !