
मुंबई – पाकने बेईमानी केली. पाकने अशाप्रकारे याआधीही अनेकदा युद्धबंदीचे उल्लंघन केले आहे. आपल्या नागरिकांवर पाकने आक्रमण केले; मात्र याचे उत्तर पाकला देण्यात आले आहे. पाक परत आक्रमण करेल, हे भारतीय सैन्याला ठाऊक होते. त्यामुळे पंतप्रधानांनी त्याविषयी कुठलीही ‘पोस्ट’ केली नव्हती.
🚨 Deputy CM Shinde slams Pakistan for breaking the #ceasefire (Operation Sindoor)!
Says their actions prove PM Modi's caution was right.
Goodwill ignored?🇮🇳🤝🇵🇰
He claims Modi never fully trusted Pakistan's promises. 🤔#IndiaPakistanWar2025 #DGMO pic.twitter.com/5Ta9T2T6db
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 12, 2025
पाक वारंवार या गोष्टी करणार असेल, तर त्याला धडा शिकवला जाईल. कुत्र्याचे शेपूट वाकडे असल्याने ते कापले जाते. वेळ पडल्यास पंतप्रधान तेही करतील. पाकने त्याच्या क्षमतेप्रमाणे राहिले पाहिजे; अन्यथा नकाशावरून त्याचे नाव गायब करण्याची भारताची क्षमता आहे, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते येथे माध्यमांशी बोलत होते.
म्यानमारचे राष्ट्राध्यक्ष यू मिन आंग ह्लाईंग यांचे मुंबईत स्वागत !
Ramdas Athawale : (म्हणे) ‘हातभट्ट्या अधिकृत केल्यास सरकारला महसूल मिळेल !’
मुंबईत उबेरच्या चालकाकडून तरुणीशी गैरवर्तन
गोरेगाव येथे सरकारी भूमीवरील अवैध दर्गा भुईसपाट !
शासकीय कार्यालयांत ‘केवळ नामधारी’ ही मराठी भाषा अधिकार्यांची ओळख पुसण्यासाठी होणार प्रयत्न !
Delhi Hotel Fire : देहलीतील हॉटेलला लागलेल्या भीषण आगीमध्ये २१ जणांचा मृत्यू