सनातन धर्माची सद्यःस्थिती !

गुरुदेव डॉ. काटेस्वामीजी

‘प्रभु, आज सनातन धर्माचे वैभव लयाला गेले आहे. कलिचा धुडगूस चालू आहे. सर्व तीर्थ क्षेत्रे ही पर्यटनस्थळे झाली आहेत आणि नको ते इथे घडत आहे. घडत राहील.’

(साभार : मासिक ‘घनगर्जित’, फेब्रुवारी २०२२)