सध्याच्या तरुण पिढीमधील संयम नष्ट झाल्याचे दर्शवणारी घटना !
![]()
मुंबई – वडिलांनी भ्रमणभाषवर खेळू न दिल्याने १६ वर्षीय मुलाने वर्षांच्या मुलाने स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री ११.३० वाजता वडिलांनी मुलाकडून भ्रमणभाष हिसकावून घेतल्याने तो नाराज झाला होता. घरातील सर्व जण झोपायला गेल्यावर त्याने वरील प्रकार केला. सकाळी उठल्यावर वडिलांना त्याने गळफास घेतल्याचे दिसले. ‘मुलगा जिवंत आहे’, या आशेने त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले; पण तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले.

संपादकीय भूमिकाशासनकर्ते, पालक, शिक्षक, समाज आदींकडून मुलांवर साधनेचे संस्कार होत नसल्याने मुले मायेतील गोष्टींत अडकून स्वतःचा अमूल्य जीवन संपवतात, हे ‘विश्वगुरु’ असल्याचे सांगणार्या भारताला लज्जास्पद ! |
नागपूर येथे हिंदु महिलेच्या धर्मांतराचा प्रयत्न; दर्ग्याच्या बाबासह ६ जणांवर गुन्हा नोंद !
तळलेल्या वाटाण्यात कृत्रिम रंगाचा वापर होत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
राष्ट्र आणि धर्मनिष्ठ युवा निर्मितीसाठी सज्जनगड येथे पार पडले ‘हिंदु धर्मसंस्कार शिबीर’
महाराष्ट्र शासनाने ‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ त्वरित रहित करावा – अधिवक्ता श्री. विश्वास पानसे, प्रमुख विश्वस्त, मार्तंड देवस्थान, जेजुरी
‘महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ कायदा रहित करा ! – महाराष्ट्र मंदिर महासंघाचे ठिकठिकाणी निवेदन