सध्याच्या तरुण पिढीमधील संयम नष्ट झाल्याचे दर्शवणारी घटना !
![]()
मुंबई – वडिलांनी भ्रमणभाषवर खेळू न दिल्याने १६ वर्षीय मुलाने वर्षांच्या मुलाने स्वयंपाकघरात गळफास घेऊन आत्महत्या केली. रात्री ११.३० वाजता वडिलांनी मुलाकडून भ्रमणभाष हिसकावून घेतल्याने तो नाराज झाला होता. घरातील सर्व जण झोपायला गेल्यावर त्याने वरील प्रकार केला. सकाळी उठल्यावर वडिलांना त्याने गळफास घेतल्याचे दिसले. ‘मुलगा जिवंत आहे’, या आशेने त्यांनी मुलाला रुग्णालयात नेले; पण तेथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले.

संपादकीय भूमिकाशासनकर्ते, पालक, शिक्षक, समाज आदींकडून मुलांवर साधनेचे संस्कार होत नसल्याने मुले मायेतील गोष्टींत अडकून स्वतःचा अमूल्य जीवन संपवतात, हे ‘विश्वगुरु’ असल्याचे सांगणार्या भारताला लज्जास्पद ! |
गावाचे शहरीकरण करण्याविषयी मत मागवणारे परिपत्रक गोवा सरकारने मागे घेतले !
हणजूण पंचायत क्षेत्राला ‘व्यावसायिक क्षेत्र’ घोषित करण्याची गोवा प्रदूषण नियंत्रण मंडळाची शिफारस
भिवंडी येथे गॅसच्या गोदामावर धाड !
भिवंडी येथे खाऊचे आमीष दाखवून ७ वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार
पुणे शहरात बांगलादेशी घुसखोरांचा सुळसुळाट !
उत्पन्नवाढीसाठी हॉटेल्सना केले जाणार एस्.टी.चे अधिकृत बसथांबे !