आचार्य चाणक्यांप्रमाणे हिंदूसंघटन करणे, हाच हिंदूंच्या सर्व समस्यांवरील उपाय !

हिंदूंच्या समस्यांवरील उपाय म्हणून आज हिंदु राष्ट्र स्थापनेचे आंदोलन चालू आहे. हे आंदोलन पूर्णत्वाला घेऊन जाण्यासाठी आपल्याला काही गोष्टींकडे लक्ष दिले पाहिजे. आचार्य चाणक्यांनी देशातील शत्रूचा समाचार प्रथम घेतला नाही. सर्वप्रथम ते तक्षशीला येथे गेले आणि त्यांनी अनेक छोट्या-छोट्या राजांना संघटित केले अन् चंद्रगुप्ताच्या साम्राज्याची स्थापना केली. त्याप्रमाणे आपण प्रयत्न केले पाहिजेत.

– श्री. विनोद कुमार यादव, हिंदु जागरण मंच, बिहार.