ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची पंतप्रधानांकडे मागणी !

मुंबई – ४ दशकांपासून आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी मराठा आणि धनगर समाजाने अनेक आंदोलने आणि मोर्चे काढले आहेत. सध्या राज्यात ठिकठिकाणी त्यांच्याकडून आंदोलने चालू आहेत. त्या पार्श्वभूमीवर दोन्ही समाजांना जातीच्या आधारावर आरक्षण देण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी २९ ऑक्टोबर या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
थोडक्यात महत्त्वाचे : (१७.०६.२०२६)
‘नाईट क्लब’ना आता केवळ बंद खोलीत ध्वनीक्षेपकाला अनुमती
कॉकरोच वक्तव्य ते भारतविरोधी कथानकांचे जाळे : मानसिक युद्ध पालटत्या जगाचे !
भारताच्या उत्पादन क्षेत्रासाठी आनंदाची बातमी !
स्वारगेट (पुणे) बसस्थानकातील अस्वच्छ उपाहारगृह तुकाराम मुंढे यांनी केले बंद !
अश्लीलता पसरवणार्या ‘स्टँडअप कॉमेडी’ कार्यक्रमांना परिनिरीक्षण मंडळाची पूर्वानुमती अनिवार्य करा !