इटानगर (अरुणाचल प्रदेश) – काही प्रसारमाध्यमांच्या वृत्तांत असा दावा करण्यात आला होता की, चिनी सैन्याने अरुणाचल प्रदेशात घुसून भारतीय भूमीवर नियंत्रण मिळवले असून तेथे सैनिकी तळ उभारले आहेत; परंतु हे वृत्त चुकीचे आणि निराधार आहे, असे भारतीय सैन्याने अधिकृतरित्या स्पष्ट केले.
अरुणाचल प्रदेशातील अप्पर सुबनसिरी जिल्ह्यातील ‘नाह’ या आदिवासी समुदायाच्या ‘नाह वेल्फेअर सोसायटी’ या समितीने स्थानिक उपायुक्तांना एक निवेदन दिले होते, ज्यामध्ये असे म्हटले होते की, ‘चिनी सैन्य हळूहळू या क्षेत्रावर नियंत्रण मिळवत आहे. गेल्या ६ वर्षांत नाह समुदाय ज्या ठिकाणी शिकार करतो किंवा गुरे चरतो आणि शेती करतो, तेथील मोठ्या भागावर चिनी सैन्याने नियंत्रण मिळवले आहे.’

Pakistan Gurdwara : पाकिस्तानात १२५ वर्षे जुने गुरुद्वारा भुईसपाट करण्याचा प्रयत्न
New Army Chief : जनरल धीरज सेठ बनले भारताचे नवीन सैन्यदलप्रमुख
चीनच्या सैन्यासमवेत प्रतिवर्षी १ सहस्र १०० वेळा होतो सामना ! – General Upendra Dwivedi
अमरनाथ यात्रेपूर्वी जम्मू-काश्मीरमधून आतंकवाद्याला अटक
FATF Grey List : पाकिस्तानला पुन्हा ‘एफ्एटीएफ्’च्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची भारताची सिद्धता
(म्हणे) ‘जे पाणी अडवतील, त्यांचे हात तोडू !’ – Pakistani Minister Musadik Malik