सातारा, ७ सप्टेंबर (वार्ता.) – जिल्ह्यात लंपी आजारामुळे आतापर्यंत १३ जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. बाधित पशूधनाचा आकडा २०२ हून अधिक झाला आहे. जिल्ह्यात एका वर्षात लंपी रोगाची दुसरी लाट आली आहे. पहिल्या लाटेत जिल्ह्यातील २० सहस्रांहून अधिक पशूधन बाधित झाले होते, तर १ सहस्र ४८० गुरांचा मृत्यू झाला होता.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > सातारा जिल्ह्यात लंपी आजारामुळे १३ गुरांचा मृत्यू !
सातारा जिल्ह्यात लंपी आजारामुळे १३ गुरांचा मृत्यू !
नूतन लेख
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : गडचिरोलीत सुगंधित तंबाखूसह ४ जण कह्यात; महाड येथील ठाकरे गटाच्या जिल्हा प्रमुखावर आक्रमण !…
- बार्सेवाडा (गडचिरोली) येथील ३ जणांना जादूटोण्याच्या संशयावरून जिवंत जाळले !
- गांजा विक्री प्रकरणात अटक केलेली महिला लोणीकंद (पुणे) पोलीस ठाण्यातून पसार !
- उन्हाची तीव्रता लक्षात घेऊन मतदान केंद्रांवर सर्व सुविधा द्या !
- Covaxin is Safe: ‘कोव्हॅक्सिन’ लसीमुळे कोणतेही दुष्परिणाम नसल्याने ती सुरक्षित !
- बरेली (उत्तरप्रदेश) येथे शाळेतील लापशीमुळे १४ विद्यार्थ्यांना विषबाधा !