मुंबई – ‘चंद्रयान ३’ आणि ‘आदित्य एल् १’च्या संशोधनातील निष्कर्षातून केवळ भारतच नव्हे, तर जगातील मानवजातीच्या हितासाठी पावले उचलता येतील. जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश असणार्या आपल्या भारताची या दोन्ही मोहिमांतून ‘वैज्ञानिकदृष्ट्या बलाढ्य देश’ अशी ओळख निर्माण झाली आहे, असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले. पुणे येथील ‘आयुका’ संस्थेचा संशोधन उपकरण निर्मितीत सक्रीय सहभाग अभिमानास्पद असल्याचे या वेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटले. या मोहिमेमध्ये सहभागी शास्त्रज्ञांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदनही केले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > ‘चंद्रयान ३’ आणि ‘आदित्य एल् १’ मोहिमांमुळे भारत बलशाली ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
‘चंद्रयान ३’ आणि ‘आदित्य एल् १’ मोहिमांमुळे भारत बलशाली ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
नूतन लेख
- श्रीक्षेत्र आळंदी येथे महाराष्ट्रातील गोरक्षक आणि गोशाळाचालक यांच्या वतीने ‘देशी गोवंश बचाव जनआंदोलन’ !
- ज्येष्ठ नागरिकांसाठी आता लोकलगाडीत वेगळ्या डब्याची सुविधा !
- अपेक्षित सुरक्षेच्या अभावी गोवा शासनाच्या ७० टक्के संकेतस्थळांना सायबर आक्रमणाचा धोका
- सासोली येथे ग्रामस्थांच्या सामाईक भूमीत बेसुमार वृक्षतोड
- भरत गोगावले यांना राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्षपद मिळण्याची शक्यता !
- ‘स्वच्छता ही सेवा-२०२४’ अभियानाचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ, पर्यटन स्थळे ‘शून्य कचरा’ करण्याचा निर्धार !