भाजपचे खासदार नरेश बंसल यांची मागणी !

नवी देहली – भाजपचे राज्यसभेतील खासदार नरेश बंसल यांनी देशाचे ‘इंडिया’ हे नाव हटवून केवळ ‘भारत’च ठेवण्याची मागणी केली आहे.
खासदार बंसल म्हणाले की, हे वर्ष स्वातंत्र्याचे अमृत वर्ष म्हणजे देशाचा अमृत काळ चालू आहे. त्यामुळे राज्यघटनेच्या कलम १ मध्ये संशोधन करून देशाचे नाव केवळ ‘भारत’ ठेवण्यात यावे. मागील स्वातंत्र्यादिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करतांना गुलामगिरीच्या मानसिकतेतून मुक्ती देण्याचे म्हटले होते. वसाहतवादाच्या मानसिकतेतून मुक्ती मिळवण्याची आवश्यकता आहे. त्याठिकाणी भारतीय मूल्ये आणि विचार यांना लागू करण्याची आवश्यकता आहे.
सौजन्य लाईव्ह हिंदुस्तान
संपादकीय भूमिकावास्तविक अशी मागणी करण्याची वेळी येऊ नये. भारत सरकारने तात्काळ असा पालट करून भारतीय अस्मिता जपावी ! |
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
Singapore Blocks Media : भारतियांना अपकीर्त करण्याची चिनी नागरिकांची ऑनलाईन मोहीम सिंगापूर सरकारकडून उघड
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !