मुंबई, १९ जुलै (वार्ता.) – राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या जातीय तेढ, विद्वेषात्मक वातावरण निर्माण करणार्या भाषणांवर निर्बंध आहेत. यापूर्वी ज्यांनी अशी भाषणे केल्याची माहिती असेल, त्यांना अन्य भाषणाच्या वेळी लिखित सूचना देण्यात आली आहे, असे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात सांगितले. छत्रपती संभाजीनगर येथील दंगलीविषयी अबू आझमी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेच्या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी द्वेषात्मक भाषणे करणार्यांवर कारवाईची मागणी केली. त्यावर फडणवीस यांनी वरील उत्तर दिले.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी द्वेषात्मक भाषणांवर निर्बंध ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी द्वेषात्मक भाषणांवर निर्बंध ! – देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री
नूतन लेख
- गुरूंच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी त्यांना वंदन करावे ! – प.पू. अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी
- वरुथिनी एकादशीला दर्शन घेणार्या वारकर्यांना दर्शन रांगेत कडक उन्हातून दर्शन घेण्याची वेळ !
- मुलाचे निधन झाल्यामुळे मी धार्मिक मूर्ती घराबाहेर फेकून घरातील देवघर बंद केले ! – अभिनेते शेखर सुमन
- Afghan Diplomat Arrested: सोन्याच्या तस्करी प्रकरणी अफगाणिस्तानच्या राजनैतिक महिला अधिकार्याला मुंबईत पकडले !
- Boycott Loksabha Elections 2024 : असनिये (सिंधुदुर्ग) गावातही राजकीय प्रचाराला बंदी !
- Loksabha Elections 2024 : मी अद्याप हिंदुत्व सोडलेले नाही ! – उद्धव ठाकरे