‘वर्ष १९९२ मध्ये शिष्य डॉ. आठवले आणि त्यांचे गुरु प.पू. भक्तराज महाराज यांच्यात पुढील संभाषण झाले.

शिष्य डॉ. आठवले : मी घेत असलेल्या सत्संगातील साधकांना विविध अनुभूती येतात. मला मात्र येत नाहीत. याचे कारण काय ?
प.पू. भक्तराज महाराज : तुम्हाला आनंद जाणवतो का ?
शिष्य डॉ. आठवले : हो, नेहमीच !
प.पू. भक्तराज महाराज : मग याच्या पुढची निराळी अनुभूती काय येणार ?’
– संकलक (वर्ष १९९२)
भारतियांचे ईश्वरप्राप्तीच्या प्रयत्नांचे अलौकिकत्व !
बंगालमधील परिवर्तनातून हिंदु राष्ट्राच्या संकल्पनेची प्रचीती !
महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या वतीने मंगळुरू (कर्नाटक) येथे भावपूर्ण वातावरणात झालेले ‘ईश्वरप्राप्तीसाठी संगीत-साधना शिबिर’ !
व्यक्तीच्या उजव्या आणि डाव्या हातांच्या अन् पायांच्या बोटांच्या रंगात भिन्नता असण्याचे कारण
सद्गुरु सत्यवान कदम यांची सुश्री मधुरा भोसले यांनी सूक्ष्म ज्ञानातून सांगितलेली गुणवैशिष्ट्ये आणि सद्गुरु सत्यवान कदम यांच्या गुणवैशिष्ट्यांच्या संदर्भात पू. शिवाजी वटकर यांना जाणवलेली सूत्रे !
देवाचे ‘देवपण’ अनुभवण्यासाठी साधना करा !