
नवी देहली – येथील रेल्वे स्थानकावर एका महिलेला खांबाद्वारे विजेचा धक्का लागल्याने तिला मृत्यू झाल्याची घटना घडली. येथे पाऊस पडत असल्याने खांब भिजला होता आणि त्यातून विद्युत् प्रवाह जात होता. साक्षी आहुजा असे या मृत महिलेचे नाव आहे. पोलिसांनी गुन्हा नोंदवून चौकशी चालू केली आहे.
गुजरात, महाराष्ट्र आणि गोवा राज्यांतील पश्चिम घाट संवेदनशील भाग म्हणून घोषित होण्याची शक्यता
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
Delhi Train Death : देहलीमध्ये रेल्वेत चढण्यावरून झालेल्या वादातून प्रवाशाची हत्या
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !