खासदार संजय राऊत यांचा आरोप

मुंबई – राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संस्थेला आतंकवादी झाकीर नाईक याच्याकडून साडेचार ते पाच कोटी रुपयांचे अर्थसाहाय्य्य मिळाले असून राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने गुन्हा नोंद करून अन्वेषण करावे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे माहिती नसेल, तर आम्ही माहिती द्यायला सिद्ध आहोत, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला आहे. (शासनाने चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे ! – संपादक) राऊत यांनी मंत्री ‘दादा भुसे यांनी गिरणा सहकारी साखर कारखान्याच्या नावाखाली १७८ कोटी रुपये गोळा केले आहेत. या प्रकरणी ईडीकडे तक्रार देऊन सर्वोच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट करणार आहे’, तसेच देवेंद्र फडणवीस यांचे सहकारी राहुल कुल यांच्या भीमा पाटस कारखान्यात ५०० कोटींचा अवैध आर्थिक व्यवहार झाला असून याविषयी ईडीकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले.
नेत्रदीपक रिंगण आणि बंधूभेटीनंतर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज अन् जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे पंढरपूरमध्ये आगमन !
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !