खारघर येथील दुर्घटनेनंतर राज्यशासनाची सावधगिरी !

मुंबई – महाराष्ट्र भूषण पुरस्कारा’च्या सोहळ्यात उष्माघातामुळे १४ नागरिकांना जीव गमवावा लागला होता. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर १ मे या दिवशी महाराष्ट्रदिनाच्या ध्वजारोहण सोहळ्याला राज्यातील सर्व शासकीय ध्वजारोहणाला उपस्थित विद्यार्थी आणि नागरिक यांसाठी शासनाकडून अल्पोपहार आणि पिण्याचे पाणी यांची व्यवस्था करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयी जिल्हाधिकार्यांना सूचना दिली
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)