
रांची – राज्यातील चतरा येथे झालेल्या चकमकीत सुरक्षादलांनी ५ नक्षलवाद्यांना ठार मारले. या नक्षलवाद्यांवर प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. या वेळी घटनास्थळावरून २ ‘एके ४७’ रायफली जप्त करण्यात आल्या. या भागात सुरक्षादलांनी शोधमोहीम हाती घेतली आहे. ३ एप्रिलला सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास सैनिक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक चालू झाली. ही चकमक लातेहार, पलामू आणि चतरा या जिल्ह्यांच्या सीमावर्ती भागांतील लाव्हालौंगच्या रीमी गावालगत घडली. त्यात गौतम पासवान आणि चार्ली नामक नक्षलवादी मारले गेले. गौतम पासवान लातेहार, पलामू आणि चतरा या जिल्ह्यांत कारवाया करत होता.
Jharkhand: चतरा में सुरक्षाबलों की बड़ी उपलब्धि, मुठभेड़ में भाकपा माओवादी के पांच इनामी नक्सलियों को किया ढेर#JharkhandNews #Chatara #CPIMaoists @JharkhandPolicehttps://t.co/TaTigQG5C0
— Dainik Jagran (@JagranNews) April 3, 2023
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
(म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी
FSSAI Notice : अन्नपदार्थांच्या विक्रीसाठी दिशाभूल करणारे दावे : ८ आस्थापनांना नोटिसा