
कोल्हापूर – गतवर्षी वनविभागाने विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ केला. त्या विरोधात २५ अतिक्रमणकर्त्यांनी याचिका प्रविष्ट केली होती. अतिक्रमणे काढण्यास न्यायालयाने मनाई केली. १० जानेवारीच्या सुनावणीत जिल्हा सरकारी अधिवक्ता विवेक शुक्ल यांनी युक्तिवाद केला. ११ जानेवारीला न्यायालयाने ही गोष्ट दिवाणी न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे स्पष्ट करत अतिक्रमणकर्त्यांची मागणी फेटाळली.
तमिळनाडूचे माजी ऊर्जामंत्री व्ही. सेंथिल बालाजी यांच्या विद्युत् रोहित्र (ट्रान्सफॉर्मर) भ्रष्टाचार प्रकरणाची सीबीआय चौकशी !
सांगली येथे महापालिकेच्या स्वच्छता अधिकार्याला महिलेकडून मारहाण !
दोषींवर कठोर कारवाई करून ‘मकोका’ लावणार ! – चंद्रकांत पाटील, पालकमंत्री
आज सोलापूर जिल्ह्यात विधान परिषद निवडणुकीचे मतदान !
थोडक्यात महत्त्वाचे : (१८.०६.२०२६)
अधिकमासात श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला ९.४६ कोटी रुपयांचे उत्पन्न