
कोल्हापूर – गतवर्षी वनविभागाने विशाळगडावरील अतिक्रमणे काढण्यास प्रारंभ केला. त्या विरोधात २५ अतिक्रमणकर्त्यांनी याचिका प्रविष्ट केली होती. अतिक्रमणे काढण्यास न्यायालयाने मनाई केली. १० जानेवारीच्या सुनावणीत जिल्हा सरकारी अधिवक्ता विवेक शुक्ल यांनी युक्तिवाद केला. ११ जानेवारीला न्यायालयाने ही गोष्ट दिवाणी न्यायालयाच्या कार्यकक्षेत येत नसल्याचे स्पष्ट करत अतिक्रमणकर्त्यांची मागणी फेटाळली.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)