सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘एखाद्या व्यक्तीशी बोलण्यापूर्वी तिची गुणवैशिष्ट्ये काय आहेत, ती इतरांना कशा प्रकारे साहाय्य करते, हे आपल्याला कळले की, आपल्याला तिच्याविषयी आपुलकी वाटून तिच्याशी सहज बोलणे होते. त्या व्यक्तीबाबत काहीच माहीत नसल्यास त्या बोलण्यात आपलेपणा नसतो. हाच भाग देवतांची उपासना करतांनाही होतो. एखाद्या देवतेची उपासना करण्यापूर्वी त्या देवतेची गुणवैशिष्ट्ये जाणून घेतल्यास उपासना करतांना त्यानुरूप आपल्या प्रार्थना आणि कृतज्ञता होतात अन् त्यामध्ये त्या प्रमाणामध्ये भाव येतो.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (२७.३.२०२२)
हे ब्राह्मणद्वेष्ट्यांचे पाप आहे !
मुलांवर साधनेचे संस्कार करणारे आणि शेवटपर्यंत देवाच्या अनुसंधानात असणारे बेळगाव येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. रामू गणपति मिसाळ (वय ६६ वर्षे) !
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
बुद्धीप्रामाण्यवाद्यांना मोजावे लागणारे हे मूल्य !
सद्गुरु (कै.) श्रीमती निर्मला दातेआजी यांची सेवा करत असतांना दाते कुटुंबियांनी अनुभवलेली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची अपार कृपा !
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !