५ राज्यांना सतर्कतेची चेतावणी

नवी देहली – भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार मध्य बंगालच्या उपसागरावर ‘सितरंग’ नावाचे चक्रीवादळ सिद्ध झाले आहे. ते उत्तर-ईशान्येकडे सरकत जाईल. २५ ऑक्टोबरला सकाळी १० च्या सुमारास ते बांगलादेशच्या किनार्याला धडकण्याची दाट शक्यता आहे.
या चक्रीवादळामुळे ईशान्य भारताच्या काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्रिपुरा, आसाम, मिझोराम, मणीपूर आणि नागालँड या राज्यांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. त्रिपुरा सरकारने २६ ऑक्टोबरपर्यंत सर्व शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे.
Provident Fund : केंद्र सरकारकडून भविष्य निर्वाह निधी ठेवींवरील व्याजाला संमती
सांगली येथील ‘दावल मलिक दर्गा’ पाडून अवैध मदरसा तात्काळ भुईसपाट करा !
उत्तरप्रदेशात ४ महिन्यांत दलितांवर अत्याचार करण्यात मुसलमानही अग्रेसर
मध्य प्रदेशातील मौलानाला अटक !
१९ जून हा ‘राष्ट्रीय घरवापसी दिन’ म्हणून साजरा करा ! – हिंदु जनजागृती समिती
मुंबई विमानतळ परिसरात शिया समाजातील सदस्यांकडून मातम !