
मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकार्यांची बैठक घेऊन सर्व महापालिकेच्या निवडणुका स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. महानगरपालिका निवडणुकींसाठी त्यांनी ‘सर्व जागा लढण्याची सिद्धता ठेवा’, असे निर्देश दिले आहेत, अशी माहिती मनसेचे सचिव संदीप देशपांडे यांनी दिली.
या मेळाव्यामध्ये ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना सकारात्मक दृष्टीकोन ठेवण्याचा सल्ला दिला आहे. सत्तेचा ‘रिमोट कंट्रोल’ बाळासाहेबांनी नेहमी स्वत:कडे ठेवला. जेव्हा आम्ही सत्तेत येऊ तेव्हा रिमोट कंट्रोल राज ठाकरे यांच्याकडे असेल, असा विश्वास देशपांडे यांनी व्यक्त केला.
उत्साह, स्वागत आणि नव्या संकल्पांसह जिल्हा परिषद शाळांची घंटा पुन्हा वाजली
सोलापूर विमानतळावर ‘प्रवासी सुविधा दिवस २०२६’ साजरा होणार
तपस्वी कु. विरल शाह यांच्या ‘उपधान तप’ साधनेची यशस्वी सांगता !
‘एल् निनो’च्या प्रभावामुळे गोव्यात पावसाचे दुर्भिक्ष !
‘नीट’च्या प्रश्नपत्रिका पोचवण्यासाठी अमरावतीत १५ वाहनांचा ताफा !
विशेष न्यायालयाने पोलीस उपअधीक्षकाचा जामीन फेटाळला !