
पुणे – कर्जदारांनी कर्जाची परतफेड न केल्याने रूपी सहकारी बँक अडचणीत आली होती. त्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. बँकेच्या विलीनीकरणाचे प्रयत्नही चालू होते; मात्र विलीनीकरणाची चर्चा चालू असतांनाच रिझर्व्ह बँकेने रूपी बँकेचा परवाना रहित केला. यामुळे ठेवीदारांना धक्का बसला आहे. वर्ष २०१७ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रिझर्व्ह बँकेने रूपी बँकेचा परवाना रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचा परवाना रहित झाल्याने बँकेचे ठेवीदार, कर्मचारी आणि बँकेची संपत्ती यांचे काय होणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय आयोगाकडून पिंपरी-चिंचवड महापालिकेला नोटीस !
शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे पोलिसांना शरण !
प्रत्येक पात्र मतदाराची अचूक नोंद सुनिश्चित करावी ! – एस्. चोकलिंगम, मुख्य निवडणूक अधिकारी
अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याने हॉटेल, बेकरी, डेअरी यांचे परवाने निलंबित !
उल्हासनगर येथील गोठ्यांतून ‘ऑक्सिटोसिन’च्या ६१२ बाटल्या जप्त !
‘राजेश नाईक फाऊंडेशन’कडून फलटण येथे वारकर्यांना राजगिराचे लाडू, तसेच फराळ वाटप !