
पुणे – कर्जदारांनी कर्जाची परतफेड न केल्याने रूपी सहकारी बँक अडचणीत आली होती. त्यानंतर बँकेवर प्रशासक नेमण्यात आला होता. बँकेच्या विलीनीकरणाचे प्रयत्नही चालू होते; मात्र विलीनीकरणाची चर्चा चालू असतांनाच रिझर्व्ह बँकेने रूपी बँकेचा परवाना रहित केला. यामुळे ठेवीदारांना धक्का बसला आहे. वर्ष २०१७ च्या उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये रिझर्व्ह बँकेने रूपी बँकेचा परवाना रहित करण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेचा परवाना रहित झाल्याने बँकेचे ठेवीदार, कर्मचारी आणि बँकेची संपत्ती यांचे काय होणार ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
१८८ गावांतील ग्रामपंचायतींना गावठी मद्य निर्मितीविषयी नोटिसा !
नवी मुंबईतील १२ सहस्र अनधिकृत बांधकामांवर १५ जूनपासून सुनावणी !
जळगाव येथील अतिक्रमित पीर बाबा दर्गा भुईसपाट !
एस्.टी. प्रवासासाठी १ ऑगस्टपासून एन्.सी.एम्.सी. कार्ड बंधनकारक !
कोट्यवधी रुपयांची फसवणूक करणार्याला पिंपरी-चिंचवड सायबर पोलिसांनी बँकॉकमधून कह्यात घेतले !
विनोदवीर प्रणित मोरे याची क्षमायाचना; सेजल पवारला १५ दिवसांसाठी सक्तीची रजा !