श्रीविष्णूला सामवेद अत्यंत प्रिय आहे. सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वैकुंठात सामवेदाचे गायन अखंड चालू असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात श्रीविष्णुतत्त्व अधिक असल्यामुळे सामवेद गायनाने त्यांची आरती करावी.’ त्याप्रमाणे सामवेदाचे गायन करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची आरती करण्यात आली.
सनातन प्रभात > Post Type > सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले > सामवेदाच्या मंत्रांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आरती करणे !
सामवेदाच्या मंत्रांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आरती करणे !
नूतन लेख
- मुलांना साधना न शिकवल्याचा हा आहे परिणाम !
- परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हिंदुत्वनिष्ठांना केलेले अमूल्य मार्गदर्शन
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत बाळाजी आठवले लिखित आणि आध्यात्मिक संशोधनावर आधारित शोधनिबंध मार्च २०२४ या मासामध्ये आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक परिषदेमध्ये सादर
- कृतघ्नपणाची ही परिसीमाच !
- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर दृढ श्रद्धा ठेवून स्वतःच्या तिन्ही मुलांना पूर्णवेळ साधना करण्यासाठी प्रोत्साहन देणार्या आणि स्वतःही पूर्णवेळ साधना करणार्या श्रीमती संध्या बधाले (वय ५० वर्षे) !
- श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या प्रती दृढ श्रद्धा ठेवून व्यष्टी साधनेचे प्रयत्न भावपूर्णरित्या करून अल्पावधीतच ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठलेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील सौ. राधा घनश्याम गावडे (वय ५० वर्षे) !