
श्रीविष्णूला सामवेद अत्यंत प्रिय आहे. सप्तर्षींनी सांगितले आहे, ‘वैकुंठात सामवेदाचे गायन अखंड चालू असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यात श्रीविष्णुतत्त्व अधिक असल्यामुळे सामवेद गायनाने त्यांची आरती करावी.’ त्याप्रमाणे सामवेदाचे गायन करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची आरती करण्यात आली.
साधिका रुग्णाईत असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने तिला आनंदी रहाता येणे
साधकांनो, येणार्या आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी श्रद्धेच्या बळावर साधनेतील अडथळ्यांवर मात करा !
सनातन संस्थेचे अद्वितीय आश्रम !
ईरोडमध्ये (तमिळनाडू) ‘आयुष्य होम’ भावपूर्णरित्या पार पडला !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले वापरत असलेल्या शीतकरण यंत्रातून संगीताचा नाद अधूनमधून ऐकू येतो, यामागील अध्यात्मशास्त्र !