
‘मूळचे राजस्थान येथील बँक व्यवस्थापक विजय कुमार यांची काश्मीरमध्ये हत्या झाली. त्यामुळे आता केवळ काश्मिरी हिंदूंच्या विरोधात नाही, तर एकूणच हिंदूंच्या विरोधातच लढा चालू झाला आहे. नरेंद्र मोदी शासनाने आतंकवादाविरुद्ध लढा देण्याची वेळ आली आहे. आता मुसलमानांनीही आतंकवादाच्या विरोधात बोलून हिंदूंच्या पाठीशी उभे रहाणे आवश्यक आहे.’ – श्री. विवेक रंजन अग्निहोत्री, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक

‘आणखी एक दिवस ! आणखी एक हिंदू ! विजय कुमार यांचा एप्रिल मासात विवाह झाला होता. ते काश्मीरमध्ये सुखी जीवन जगत होते किंवा त्यांना तसे वाटले असेल ! आज त्यांची हत्या करण्यात आली कारण ते हिंदू होते. तोच त्यांचा गुन्हा होता आणि ते (निधर्मीवादी) म्हणतात ‘आतंकवादाला धर्म नसतो !’ – श्री. आनंद रंगनाथन्, प्रसिद्ध लेखक आणि संपादक
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहराच्या प्रबोधनानंतर मुगाळी (गोवा) येथील रस्त्याच्या बाजूचा कचरा हटवला
पंढरपूर येथे तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या ९ नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
हवाईदलाचे विमान कोसळून ५ सैनिकांना वीरमरण
आतंकवाद्यांच्या पाठीराख्यांना सिंधु नदीचे पाणी मिळणार नाही ! : Defence Minister Rajnath Singh
UP Bulldozer Action : श्री चामुंडा मंदिराच्या भूमीवरील धार्मिकस्थळाचे अतिक्रमण हटवले !