नवी देहली – वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात ८.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रत्यक्षात केंद्रशासनाने उत्पादनाचा आकडा हा ८.९ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता; परंतु कोरोनाची तिसरी लाट, तसेच जागतिक महागाई यांमुळे उत्पादनाने हा आकडा गाठला नाही. वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादन ७.३ टक्के होते. या वर्षातील शेवटच्या तिमाहीत ४.१ टक्क्यांनी उत्पादन वाढल्याची माहिती केंद्रशासनाच्या राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने दिली आहे. दुसरीकडे देशाची वित्तीय तूट ही सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ६.७१ टक्के राहिली.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राष्ट्रीय बातम्या > भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात ८.७ टक्के वाढ ! – केंद्र
भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात ८.७ टक्के वाढ ! – केंद्र
नूतन लेख
- सरकारने ४८ घंट्यांत जादूटोणाविरोधी शासकीय समितीतून हिंदुद्वेषी शाम मानव यांची हकालपट्टी करावी !
- Devendra Fadanvis On Dharavi Mosque : विश्वस्तांनी दिलेल्या कालावधीत धारावीतील अवैध मशीद स्वत:हून पाडली नाही, तर प्रशासन कारवाई करेल ! – गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
- Increased Security In Mumbai : मुंबईतील प्रार्थनास्थळे, मशिदी आणि मंदिरे यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ
- Chennai Cow Death Electric Shock : प्राण्यांना अधिकार नसले, तरी त्यांचे संरक्षण करणे, हे राज्याचे कर्तव्य ! – मद्रास उच्च न्यायालय
- Criminals Beg In Mumbai : मुंबई रेल्वेस्थानक, बाजार आदी ठिकाणी भिकार्यांच्या वेशात समाजकंटकांकडून मागितली जाते भीक !
- Gali Anjaneya Temple Theft : बेंगळुरू येथील प्रसिद्ध गाळी आंजनेय मंदिरात कर्मचारी आणि पुजारी यांच्याकडूनच पैशांची चोरी