
नवी देहली – वर्ष २०२१-२२ या आर्थिक वर्षामध्ये भारताच्या सकल देशांतर्गत उत्पादनात ८.७ टक्क्यांची वाढ झाली आहे. प्रत्यक्षात केंद्रशासनाने उत्पादनाचा आकडा हा ८.९ टक्के राहील, असा अंदाज व्यक्त केला होता; परंतु कोरोनाची तिसरी लाट, तसेच जागतिक महागाई यांमुळे उत्पादनाने हा आकडा गाठला नाही. वर्ष २०२०-२१ या आर्थिक वर्षासाठी सकल देशांतर्गत उत्पादन ७.३ टक्के होते. या वर्षातील शेवटच्या तिमाहीत ४.१ टक्क्यांनी उत्पादन वाढल्याची माहिती केंद्रशासनाच्या राष्ट्रीय सांख्यिकीय कार्यालयाने दिली आहे. दुसरीकडे देशाची वित्तीय तूट ही सकल देशांतर्गत उत्पादनाच्या ६.७१ टक्के राहिली.
आतंकवादी कसाबने कारागृहात मटण बिर्याणी मागितल्याचे वृत्त जाणीवपूर्वक पेरले होते ! – ज्येष्ठ विधीज्ञ पद्मश्री उज्ज्वल निकम
हिंदुत्वनिष्ठ हर्षा यांची हत्या करणार्या आरोपींनी कारागृह ‘वॉर्डन’वर केले आक्रमण !
अमली पदार्थ प्रकरणी अलीबाग येथून युक्रेनची महिला कह्यात
Congress Justifies Emergency Mindset : (म्हणे) ‘जर इंदिरा गांधी आज जिवंत असत्या, तर त्यांनी भाजपवर बंदी घालण्यास संकोच केला नसता !’ – राजस्थानचे माजी मुख्यमंत्री अशोक गहलोत
सर्व जिहादांचे मूळ ‘हलाल अर्थव्यवस्था’ असून ती मोडून काढा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी केलेला ‘हिंदु राष्ट्र स्थापने’चा महासंकल्प लवकरच सिद्ध होईल ! – श्री श्री योगानंद सरस्वती स्वामीजी